शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

वान धरणाचे दोन द्वार उघडले; नदी पात्रात विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 14:22 IST

संग्रामपूर/तेल्हारा  : अकोला अमरावती बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सिमेवर असलेले वारी हनुमान येथील वान धरणाचे कमाक १ व ६ असे दोन दरवाजे १० सें.मी.ने उघडण्यात आले.

ठळक मुद्दे१५.५८ प्रति सेकंद विसर्ग वान नदी पात्रात सोडण्यात येत आहे.नदी काठाच्या  गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संग्रामपूर/तेल्हारा  : अकोला अमरावती बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सिमेवर असलेले वारी हनुमान येथील वान धरणाचे कमाक १ व ६ असे दोन दरवाजे १० सें.मी.ने उघडण्यात आले असुन,  १५. ५८ प्रति सेकंद विसर्ग वान नदी पात्रात सोडण्यात येत आहे.  हनुमान सागर धरणातील पाणी वान नदी पात्रात आज सकाळी 11:30वा. च्या सुमारास सोडण्यात आले.वारी येथील धरणाची उंची समुद्र सपाटी पासून 403.51मिटर आहे. धरणाचा उपयुक्त साठा क्षमता 71.53 आहे तर सद्या धरणामध्ये 87.28 पाणी साठा उपलब्ध आहे. तसेच धरणातून एकहजार मेगावँट विघुत निर्मिती करण्यात येत आहे. येथे दररोज विस ते पंचविस हजार युनिट या विद्युत संचातून जनरेट होतात. विद्युत संच असल्याने धरणातून आधीची पाण्याचा विसर्ग सुरू होता. पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाचे पहील्या व सहाव्या क्रमांकाचे असे दोन गेट दहा सें.मी. उडण्यात आले असुन नदी काठाच्या  गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाWari Hanumanवारी हनुमानDamधरणTelharaतेल्हाराbuldhanaबुलडाणा