शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अकोट तालुक्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 7:59 PM

Thousands of hectares of agriculture under water in Akot taluka : पाऊस सुरुच असल्याने पाणी साचलेल्या शेतातील पिकासह जमीन खरडून जाण्याची भिती व्यक्त होत आहे.

- विजय शिंदे

अकोटःअकोट तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीमधील अंकुरलेली पिके पाण्याखाली बुडाली आहेत.रविवारी रात्रीपासूनच अखंड पाऊस सुरु आहे. शेतीचे तलावात रुपांतर झाले असुन पाऊस सुरुच आहे. शेतकऱ्यांचे लाखोरुपयाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

अकोट तालुक्यात अल्प/अत्यपभुधारक शेतकरी ४९,३५३ तर बहु भूधारक शेतकरी ६,७३२ आहेत. तालुक्यात खरीप पिकाचे क्षेत्र ७१,५०० आहे. त्यामध्ये कापूस- ४१,४८१,सोयाबीन-१२,७२०,तुर-६०००,मुंग-३,९९०,उडीद-२०२०,ज्वारी-९५० पेरा झाला आहे. मात्र पेरणी झाल्यानंतर काही भागातील पिके निदंन व डवरणीवर आली होती. पंरतु अखंड पाऊस सुरु असल्याने हजारो हेक्टर शेतात पाण्याचे तलाव झाले आहे. सर्वदूर नजर जाईपर्यंत शेतात समुद्र झाल्यागत परिस्थिती आहे. 

खारपाणपट्यात शेती निसर्गाच्या पाण्यावर विसंबून आहे. पंरतु भागात आता दुबार पेरणीचे संकट अटळ असल्याची स्थिती आहे. नदी-नाले दुधळी वाहत आहे. काही शेतात नाल्यामधुन पाणी शिरले.भरपावसात अकोट तालुक्यातील केळीवेळी, गिरजापुर, धारेल परिसरात बुडालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार निलेश मडके हे मंडळ अधिकारी सह तलाठी घेऊन दौऱ्यावर आहेत. पाऊस सुरुच असल्याने पाणी साचलेल्या शेतातील पिकासह जमीन खरडून जाण्याची भिती व्यक्त होत आहे.

टॅग्स :akotअकोटAkolaअकोलाfloodपूर