शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

किरकोळ वादातून युवकाची निर्घृण हत्या

By admin | Updated: May 25, 2014 00:48 IST

२८ वर्षीय युवकाला काठी व लोखंडी पाईपने जबर मारहाण करून त्याची निर्घृण हत्या.

अकोला : शुक्रवारी रात्री झालेल्या भांडणाचा वचपा काढीत पाच ते सहा आरोपींनी संगनमत करून २८ वर्षीय युवकाला काठी व लोखंडी पाईपने जबर मारहाण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास कैलास टेकडी भागातील समतानगरात घडली. समतानगरात राहणार्‍या सरला कालीचरण चव्हाण (३0) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २३ मे रोजी रात्री वसंत तेजपाल चव्हाण (२८) यांचे रामसुरत तिवारी याचेसोबत भांडण झाले; परंतु हा वाद मिटला होता. शनिवार, झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपी राकेश तिवारी, सोनू तिवारी, पिंकू तिवारी आणि इतर १ ते २ जणांनी वसंत चव्हाण याला पकडले आणि त्याच्या डोक्यावर, हातावर व पायांवर काठी व लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. यात वसंत चव्हाण हा गंभीर जखमी त्याला. जखमी वसंतची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे वसंतच्या नातेवाईकांनी त्याला नागपूरसाठी रवाना केले; परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला