शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अक्षय भालेराव हत्या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करा; भीम सैनिक संघटनेची मागणी 

By संतोष येलकर | Updated: June 14, 2023 17:16 IST

मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात आले.

अकोला: नांदेड जिल्ह्यात बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या तरुणाची गावगुंडांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाइ करुन मृतक अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करीत भीम सैनिक संघटना अकोला शाखेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने तात्काळ ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यात यावे, कुटुंबियांना शस्त्रधारी सुरक्षा प्रदान करण्यात यावी, हत्या प्रकरण जलद गती न्यायालयाकडे सुपूर्द करुन प्रकरण तातडीने निकाली काढण्यात यावे व या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, इत्यादी मागण्यांसाठी भीम सैनिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे देण्यात आले. 

मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात भीम सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाइ सावळे, शंकर कंकाळ, रामदास अहिर, भाऊराव वानखडे, सुरेश वानखडे, गौतम सावळे, चंद्रभान मोरे, आकाश वानखडे, अमन घरडे, डाॅ.रेखा घरडे, भीमराव वानखडे, कैलास वानखडे, निखिल दामोदर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Akolaअकोला