शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, पुलावरून नदीत मारली उडी

By नितिन गव्हाळे | Updated: September 8, 2022 18:32 IST

नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत म्हणून विद्यार्थिनीने आत्महत्या केली.

अकोला : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. नीट परीक्षा रिपीट करूनही अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत. त्यामुळे आता वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. या भितीने डाबरी रोडवर राहणाऱ्या रोहिणी विलास देशमुख (२२) हिने कोतवालीजवळील पुलावरून गुरूवारी पहाटेच्या सुमारास मोर्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डाबकी रोडवरील उदय नगरात राहणारी रोहिणी विलास देशमुख हिने दुसऱ्यांदा नीट परीक्षा दिली होती. 

या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून तिला ४२० गुण मिळाले होते. चांगले गुण न मिळाल्याने रोहिणी खिन्न झाली होती. मिळालेल्या गुणांच्या आधारावर मेडिकलला प्रवेश मिळणार नसल्यामुळे तिने टोकाचा पाऊल उचलून गुरूवारी पहाटेच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याजवळील पुलावरून मोर्णा नदीत उडी घेत आत्महत्या केली. गुरूवारी सकाळी तिचा मृतदेह पाण्यावर तरगंताना दिसून आला. पोलिसांनी तिचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रूग्णालयात पाठविला. रोहिणीच्या निर्णयामुळे तिच्या कुटुंबांला धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास युवतीने आत्महत्या केली. तिला नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने, तिने आत्महत्या केली. असा संशय आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. अशी माहिती सेवानंद वानखडे यांनी दिली. 

 

टॅग्स :AkolaअकोलाNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी