शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:19 AM

राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार, देशावर कोरोनाचे संकट आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची मशागतीचे कामे ...

राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार, देशावर कोरोनाचे संकट आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची मशागतीचे कामे करण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामध्ये केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या दरामध्ये ६०० ते ७०० रुपयांनी वाढ केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या दरामध्ये केलेली वाढ मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष जे.डी. जाधव, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा रा.काँ.चे गटनेते हिदायतखा रुमखा यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले. यावेळी विजय चव्हाण, विजय बोचरे, पुरुषोत्तम ताले, श्रीधर जनार्दन, प्रवीण इंगळे, सागर कढोणे, परशराम बंड आदी उपस्थित होते.