शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
7
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
11
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
12
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
13
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
15
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
16
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
17
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
18
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
19
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
20
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
Daily Top 2Weekly Top 5

गुड बोला... गोड बोला : बोलण्यातून संस्कारांची अभिव्यक्ती होते - गृहराज्य मंत्री डॉ.रणजीत पाटील यांचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:33 IST

बोलणं..खरं तर ती एक कलाच आहे. तुमच्या मनातील अभिव्यक्तीची सुंदर स्वरूपातील प्रस्तुती, शुद्ध अंतकरणांचे सादरीकरण हे बोलण्यातुन प्रगट होते

बोलणं..खरं तर ती एक कलाच आहे. तुमच्या मनातील अभिव्यक्तीची सुंदर स्वरूपातील प्रस्तुती, शुद्ध अंतकरणांचे सादरीकरण हे बोलण्यातुन प्रगट होते. तुमचे बोलणं कसे आहे यावरून तुमच्यावरील संस्कार कसे आहेत याचे मुल्यमापन ऐकणारा व तुमचे वर्तन पाहणारा समाज करीत असतो त्यामुळे बोलतांना विचार करा, व्यक्ती बोलत असला तरी त्यामागे संस्कारांची शिदोरी असते. अनेक लोक शिवराळ भाषेत बोलतात, दमदाटी करून कामे करून घेतात अशा प्रकारामुळे एखादे वेळी ऐकणारे प्रभावीत होत असले तरी ते अपवादात्मक असते. तसेच बोलणे तुमची शैली झाली तर समाज त्याचे अवलकोन करून तुमच्यावरील संस्कार कसे आहेत हे मनोमन ठरवित असते. एखादी जखम भरता येईल मात्र जिभेने केलेली जखम भरल्या जात नाही. एवढी धारदार जिभ आहे. बोचरे बोलणे, टोमणे मारणे, आवाज चढवून बोलणे हे सारे प्रकार म्हणजे जिभेने जखम करणारे प्रकार आहे. गोडच बोललं पाहिजे असे नाही मात्र ‘गुड’ अर्थात चांगले बोललेच पाहिजे. अशा बोलण्यातूनच चांगले ऋणानुबंध तयार होतात, नाती भक्कम होतात अन् त्यातुनच सकारात्मक समाजाची निर्मिती होण्यास मदत होते. चांगले बोला सारं काही चांगल होते हा माझा अनुभव आहे.

गोड बोलता आले नाही तरी चालेल पण ‘गुड’ बोलता आलेच पाहिजे. आपल्या बोलण्यातून आपल्यावर आई-वडिलांनी केलेल्या संस्काराची प्रचीती लोकांना येते. त्यामुळे आपण त्या संस्कारांची जाण व भान ठेवले पाहिजे. अभिव्यक्ती ही चांगलीच असावी यात दूमत नाही.  

- डॉ.रणजीत पाटील

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलLokmat Eventलोकमत इव्हेंटMakar Sankrantiमकर संक्रांती