शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

निहीदा परिसरात पुर्णत: सन्नाटा; मजुरांना पडला उदरनिर्वाहाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 16:46 IST

ज्या मजुरांना दररोज कमावणे आणि उदरनिर्वाह करणे अशांना मात्र आपल्या पोटाची खळगी कशी भरायची असा प्रश्न पडला आहे.

ठळक मुद्देज्या मजुरांना दररोज कमावणे आणि उदरनिर्वाह करणे अशांना मात्र आपल्या पोटाची खळगी कशी भरायची असा प्रश्न पडला आहे.शेतीचे कामे वगळता इतर ठिकाणी सुद्धा कोठलेच कामे नाहीत.

निहिदा : रविवारच्या जनता कर्फ्यूपासून ग्रामीण भागात पूर्णत: सन्नाटा पाहावयास मिळत आहे आणि ज्या मजुरांना दररोज कमावणे आणि उदरनिर्वाह करणे अशांना मात्र आपल्या पोटाची खळगी कशी भरायची असा प्रश्न पडला आहे.गेल्या आठ दिवसांपासूनच ग्रामीण भागातील मजूर कोरोनाचे भितीने शेतात काम करण्यासाठी जात नव्हते. रविवारच्या जनता कर्फ्यूपासून तर आजच्या संचारबंदीपर्यंत या भागातील लोक घरात बसून आहेत. मजूर वर्ग तर कायम घरात बसून आहे. मात्र, ज्या मजूराचे हातावर पोट आहे. अशांची मोठी पंचाईत आहे. शेतीचे कामे वगळता इतर ठिकाणी सुद्धा कोठलेच कामे नाहीत. कारण आता सर्वीकडे संचारबंदी लागू झाली आहे. एकीकडे कोरोना हटविण्यासाठी घरीच थांबावे लागेल. तर दुसरीकडे घरी बसून पोट कसे भरणार असाही प्रश्न लोकांना पडला आहे. अनेक मजूरांनी डोक्यावर हात दिला आहे. निहीदा, लखनपूर, सावरखेड, टिटवा, जनूना, महागाव, पिंपळगाव (हांडे), पिंपळगाव (चांभारे), धाकली, जमकेश्वर येथील मजूरांना शेतात व इतर ठिकाणी काही कामधंदे नसल्याने त्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे. या सर्व गावांत पुर्णत: सन्नाटा पसरला असून सर्व रस्ते ओस पडले. सर्वत्र शुकशुकटात दिसून येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगार