शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

प्रोत्साहन भत्ता योजनेतील पात्र विद्यार्थिनींची माहिती देण्यास अकोला जिल्ह्यातील शाळा उदासीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:24 IST

अकोला : अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील मुलींना प्रोत्साहन भत्ता योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींची २0१४-१५ व २0१५-१६ या दोन वर्षांची माहिती शिक्षण विभागाकडे सादर करण्यासंदर्भात जिल्ह्यातील माध्यमिक शाळा टाळाटाळ करीत आहेत.

ठळक मुद्दे प्रोत्साहन भत्ता योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींची २0१४-१५ व २0१५-१६ या दोन वर्षांची माहिती शिक्षण विभागाकडे सादर करण्यासंदर्भात जिल्ह्यातील माध्यमिक शाळा टाळाटाळ करीत आहेत.जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिकणाºया शेकडो विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता मंजूर झाला आहे. दोन वर्षांपासून शाळांनी विद्यार्थिनींची माहितीच शिक्षण विभागाकडे सादर केली नसल्यामुळे हा निधी पडून आहे आणि शाळांच्या उदासीनतेमुळे अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहावे लागत आहे.

अकोला : अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील मुलींना प्रोत्साहन भत्ता योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींची २0१४-१५ व २0१५-१६ या दोन वर्षांची माहिती शिक्षण विभागाकडे सादर करण्यासंदर्भात जिल्ह्यातील माध्यमिक शाळा टाळाटाळ करीत आहेत. या शाळांच्या उदासीनतेमुळे प्रोत्साहन भत्ता योजनेसाठी पात्र ठरल्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.शाळांमधील विद्यार्थिनींचे प्रमाण वाढविण्याच्या आणि त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने शासनाने अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी प्रोत्साहन भत्ता योजना सुरू केली. माध्यमिक शाळेत शिकणाºया विद्यार्थिनी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. या विद्यार्थिनींनी दहावी उत्तीर्ण केल्यासोबतच त्यांच्या बँक खात्यांची माहिती शाळांनी देणे आवश्यक आहे. परंतु शाळा विद्यार्थिनींची माहितीच देत नसल्याचे दिसून येत आहेत. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिकणाºया शेकडो विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता मंजूर झाला आहे. परंतु, दोन वर्षांपासून शाळांनी विद्यार्थिनींची माहितीच शिक्षण विभागाकडे सादर केली नसल्यामुळे हा निधी पडून आहे आणि शाळांच्या उदासीनतेमुळे अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहावे लागत आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी शाळांना वारंवार पत्र, सूचना दिल्यानंतरही शाळा माहिती सादर करण्याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा शिक्षणाधिकाºयांनी जिल्ह्यातील ९0 शाळांकडून २८ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थिनींची माहिती सादर करण्यास बजावले आहे. यानंतरही शाळांनी माहिती सादर न केल्यास, विद्यार्थिनी प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहतील आणि त्याची जबाबदारी ही शाळांची राहील, असा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाeducationशैक्षणिक