शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

शालेय विद्यार्थी ज्वारी, बाजरी व नाचणीपासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 10:20 IST

Students Mid day meal आजपर्यंतही विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात बदल होऊ शकला नसल्याचे चित्र समोर आले आहे.

अकोला : शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तांदुळात २५ टक्के कपात करून त्याऐवजी ज्वारी, बाजरी किंवा नाचणी यापैकी एका आहाराचा समावेश करण्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे राज्यातील स्वायत्त संस्थांना निर्देश होते. यासंदर्भात स्वायत्त संस्थांनी भारतीय अन्न महामंडळाकडे मागणी नोंदविणे अपेक्षित असताना स्वायत्त संस्थांनी शासनाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच आजपर्यंतही विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात बदल होऊ शकला नसल्याचे चित्र समोर आले आहे.शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी महिन्यात पार पडलेल्या बैठकीत जिल्हा परिषदांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी पोषण आहारात बदल करण्याच्या मुद्यावर सविस्तर चर्चा पार पडली होती. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नव्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ होणार असल्याने चालू शैक्षणिक सत्रादरम्यान विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारातील तांदुळाचे प्रमाण २५ टक्के कमी करून त्याऐवजी ज्वारी, बाजरी किंवा नाचणी या तीनपैकी एका पदार्थाचा आहारात समाविष्ट करण्याचे स्वायत्त संस्थांना स्पष्ट निर्देश होते. यासंदर्भात शिक्षण संचालकांनी (प्राथमिक) राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पोषण आहारात बदल करण्याची सूचना दिली होती. शालेय पोषण आहार योजना केंद्र पुरस्कृत असल्यामुळे यासंदर्भातील आहाराची मागणी भारतीय अन्न महामंडळाकडे करावी लागणार होती; परंतु आजपर्यंतही विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात बदल करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.सामाजिक संघटनांची शासनाकडे धावसर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाºया काही सामाजिक संघटनांनी यासंदर्भात शासनाकडे धाव घेतल्याची माहिती आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पोषण आहाराच्या संदर्भात लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीSchoolशाळा