शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘आरटीई' : २५ टक्के राखीव जागांवर १३९0 विद्यार्थ्यांचे प्रवेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 1:49 PM

अकोला: दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव असलेल्या ‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांवर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १८६५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे

अकोला: दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव असलेल्या ‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांवर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १८६५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत १३९0 विद्यार्थ्यांनी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या राखीव जागांवर प्रवेश घेतला आहे. आता ५१0 जागा उरल्या असून, या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकांसाठी आरटीई नोंदणीकृत २0७ शाळांमध्ये एकूण २३७५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या राखीव जागांसाठी ‘आरटीई’ अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज मागविले होते. पालकांच्या मागणीनुसार अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात दुर्बल व वंचित घटकांतील तब्बल ६ हजार ४१४ पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज भरले होते. पहिल्या व दुसºया टप्प्यात १८६५ पाल्यांची पहिल्या टप्प्यात इंग्रजी व मराठी शाळांमधील राखीव जागांसाठी निवड करण्यात आली. आता तिसºया टप्प्यात उर्वरित ५१0 जागा भरण्यात येतील का, त्यासाठी सोडत काढण्यात येणार का, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. निवड झालेल्या १८६५ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १३९0 विद्यार्थ्यांचे जिल्ह्यातील व शहरातील नामांकित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळेत प्रवेश झाले आहेत.  भाडे करारनामा, तांत्रिक त्रुटींमुळे शेकडो पालक वंचित‘आरटीई’च्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी बाहेरगावच्या पालकांना भाडेकरारनामा सादर करावा लागतो; परंतु भाडेकरारनामा मिळण्यात अडचणी येत असल्याने तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे शेकडो पालकांनी अर्ज करूनही त्यांना प्रवेशपासून वंचित राहावे लागत आहे. महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध नसणे, शाळांकडून प्रवेशासाठी नकारघंटा मिळणे आदी कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून मुकावे लागणार आहे. त्यामुळे ५00 च्या जवळपास जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.‘आरटीई’ प्रवेशाची अशी आहे स्थिती!एकूण शाळा- २0७एकूण जागा- २३७५एकूण अर्ज- ६४१४निवड झालेले विद्यार्थी- १८६५प्रवेशित विद्यार्थी- १३९0

 

टॅग्स :AkolaअकोलाRight To Educationशिक्षण हक्क कायदा