शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक सजगता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 13:25 IST

अकोला: वाहनधारकांनी वाहतुकीचे नियमांचे पालक करून अपघात टाळावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले. गुरुवारी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अकोला: वाहनधारकांनी वाहतुकीचे नियमांचे पालक करून अपघात टाळावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले. गुरुवारी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक सजगता मोहीमही राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या वाढली आहे. शहरात साडेचार लाख ६६४ वाहनांची संख्या आहे; मात्र रस्ते अरुंद आणि लहान आहेत. पोलीस दलातर्फे शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत नागरिकांमध्ये व विद्यार्थांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. हेल्मेट वापरणे, दारू पिऊन वाहन न चालवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले. या सप्ताहामध्ये नाकाबंदी, पोलिसांकडून प्रबोधनपर पथनाट्य, वाहनांना रिफेल्क्टर लावणे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणी वनवे करण्यात येणार असून, रोड डिव्हायडर बनवण्यात येणार आहे. यामध्ये महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व प्रादेशिक परिवहन विभागालाही सहभागी करून घेतल्या जाणार असल्याचे कलासागर यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील, प्रक्षिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख, वाहतूक शाखा प्रमुख तथा सिटी क ोतवालीचे ठाणेदार विलास पाटील उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षा