शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

पुनर्भरण झालेल्या विहिरींनी गाठला तळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:37 IST

अकोला : जलयुक्त शिवार अभियानातील विहीर पुनर्भरणातून  जिल्ह्यात किती विहिरींची पातळी वाढली, त्याचा शेतकर्‍यांना  कसा उपयोग झाला, या परिणामाची माहितीच उपलब्ध नाही.  विशेष म्हणजे, विहिरी पुनर्भरण झालेल्या कामांची पाहणी केली  असता, त्यातील अनेक खड्डे बुजले आहेत. तर पाइपचाही  जागेवर पत्ताच नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळ त आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात हजारो विहिरींचे पुनर्भरण  झाले, त्या कामांचा कसा बोजवारा उडाला आहे.

ठळक मुद्देपुनर्भरणाच्या उपाययोजनांचे खड्डेही बुजलेअभियानात पुनर्भरणाची सर्वाधिक कामे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जलयुक्त शिवार अभियानातील विहीर पुनर्भरणातून  जिल्ह्यात किती विहिरींची पातळी वाढली, त्याचा शेतकर्‍यांना  कसा उपयोग झाला, या परिणामाची माहितीच उपलब्ध नाही.  विशेष म्हणजे, विहिरी पुनर्भरण झालेल्या कामांची पाहणी केली  असता, त्यातील अनेक खड्डे बुजले आहेत. तर पाइपचाही  जागेवर पत्ताच नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळ त आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात हजारो विहिरींचे पुनर्भरण  झाले, त्या कामांचा कसा बोजवारा उडाला आहे.शासनाने सिंचन सुविधा वाढवणे, पावसाचे पाणी जमिनीत  मुरवणे, यासाठी राज्यात सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना  कशी फसवी आहे, याचे अनेक उदाहरणे आता पुढे येत आहेत.  अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या अनेक उपक्रमांमध्ये  विहीर पुनर्भरण हा उपाय आहे. त्यातून कोरड्या झालेल्या  विहिरीत बाह्यस्रोतातून पावसाचे पाणी सोडले जाते. ते पाणी  जमिनीत मुरल्याने पाणी पातळी वाढते. न जिरलेले पाणी विहिरी त साठवून राहते. मात्र, हा प्रयोग यशस्वी झालेल्या विहिरींची सं ख्या अल्प आहे. अकोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहीर  पुनर्भरण केलेल्या जागेवर आता काहीच नाही. विहिरीत पाणी  नाही. स्रोतातून ते झिरपले की नाही, याची कुठलीही माहिती  नाही. त्यामुळे आधी ही उपाययोजना झालेल्या विहिरींची पाहणी  करून या उपक्रमांची फलनिष्पत्ती तपासण्याची वेळ आली  आहे.