शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पुनर्भरण झालेल्या विहिरींनी गाठला तळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:37 IST

अकोला : जलयुक्त शिवार अभियानातील विहीर पुनर्भरणातून  जिल्ह्यात किती विहिरींची पातळी वाढली, त्याचा शेतकर्‍यांना  कसा उपयोग झाला, या परिणामाची माहितीच उपलब्ध नाही.  विशेष म्हणजे, विहिरी पुनर्भरण झालेल्या कामांची पाहणी केली  असता, त्यातील अनेक खड्डे बुजले आहेत. तर पाइपचाही  जागेवर पत्ताच नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळ त आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात हजारो विहिरींचे पुनर्भरण  झाले, त्या कामांचा कसा बोजवारा उडाला आहे.

ठळक मुद्देपुनर्भरणाच्या उपाययोजनांचे खड्डेही बुजलेअभियानात पुनर्भरणाची सर्वाधिक कामे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जलयुक्त शिवार अभियानातील विहीर पुनर्भरणातून  जिल्ह्यात किती विहिरींची पातळी वाढली, त्याचा शेतकर्‍यांना  कसा उपयोग झाला, या परिणामाची माहितीच उपलब्ध नाही.  विशेष म्हणजे, विहिरी पुनर्भरण झालेल्या कामांची पाहणी केली  असता, त्यातील अनेक खड्डे बुजले आहेत. तर पाइपचाही  जागेवर पत्ताच नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळ त आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात हजारो विहिरींचे पुनर्भरण  झाले, त्या कामांचा कसा बोजवारा उडाला आहे.शासनाने सिंचन सुविधा वाढवणे, पावसाचे पाणी जमिनीत  मुरवणे, यासाठी राज्यात सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना  कशी फसवी आहे, याचे अनेक उदाहरणे आता पुढे येत आहेत.  अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या अनेक उपक्रमांमध्ये  विहीर पुनर्भरण हा उपाय आहे. त्यातून कोरड्या झालेल्या  विहिरीत बाह्यस्रोतातून पावसाचे पाणी सोडले जाते. ते पाणी  जमिनीत मुरल्याने पाणी पातळी वाढते. न जिरलेले पाणी विहिरी त साठवून राहते. मात्र, हा प्रयोग यशस्वी झालेल्या विहिरींची सं ख्या अल्प आहे. अकोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहीर  पुनर्भरण केलेल्या जागेवर आता काहीच नाही. विहिरीत पाणी  नाही. स्रोतातून ते झिरपले की नाही, याची कुठलीही माहिती  नाही. त्यामुळे आधी ही उपाययोजना झालेल्या विहिरींची पाहणी  करून या उपक्रमांची फलनिष्पत्ती तपासण्याची वेळ आली  आहे.