शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

आज शास्तीवर हाेणार निर्णय; अकाेलेकरांना दिलासा मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:24 AM

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असली तरीही सर्वसामान्यांच्या हिताचे मुद्दे रेटून धरण्यात सत्तापक्ष प्रशासनासमाेर कमकुवत ठरत असल्याचे चित्र दिसून येत ...

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असली तरीही सर्वसामान्यांच्या हिताचे मुद्दे रेटून धरण्यात सत्तापक्ष प्रशासनासमाेर कमकुवत ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काेराेना विषाणूमुळे मागील दीड वर्षापासून अनेक लहानमाेठे उद्याेग व्यवसाय प्रभावित झाले आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून विविध उपाययाेजना करण्यासाेबतच अनुदानही देण्यात आले. काेराेनामुळे किरकाेळ व्यावसायिकांची पुरती वाट लागली आहे. हातावर पाेट असणाऱ्या कुटुंबीयांची परवड अद्यापही सुरूच आहे. अशास्थितीत मनपाकडून अकाेलेकरांना मालमत्ता कराच्या मुद्द्यावर काहीअंशी दिलासा मिळणे अपेक्षित हाेते. मनपाची सत्तासूत्रे साेपविलेल्या भाजपकडूनही ठाेस निर्णय घेतला जाईल, अशी सर्वसामान्यांची भावना हाेती. परंतु, थकीत मालमत्ता कराच्या संदर्भात प्रशासनाने घेतलेली राेखठाेक भूमिका व त्यावर सत्तापक्षाने घेतलेला सावध पवित्रा पाहता अकाेलेकरांचा वाली काेण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

या मुद्द्यांवर साधली चुप्पी

‘अमृत’अभियान अंतर्गत कंत्राटदाराने आठवा जलकुंभ उभारण्यास नकार दिला आहे. त्याच्या देयकासाठी दबावतंत्राचा वापर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी चुप्पी साधली आहे. भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण केले जात असले तरी त्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरात डासांची पैदास वाढली असून, धुरळणी, फवारणी हाेत नसल्याने अकाेलेकर विविध साथ राेगांनी त्रस्त आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याची व सांडपाण्याची समस्या आहे. याबद्दल सत्तापक्ष जाब विचारताना दिसत नाही.

एक वर्षाची हवी मुदतवाढ

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता केंद्र व राज्य शासनाकडूनही वर्तविली जात आहे. एकूणच परिस्थिती लक्षात घेता शास्ती अभय याेजनेसाठी एक वर्षाची मुदतवाढ मिळणे अकाेलेकरांना अपेक्षित आहे.