शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
3
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
4
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
5
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
7
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
8
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
9
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
10
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
11
Pravin Tarde राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
12
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
13
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
14
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
15
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
16
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
17
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
18
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली

नागरिक अनियमित पाणीपुरवठय़ाने त्रस्त

By admin | Published: June 29, 2014 12:35 AM

८४ खेडी योजनेतून शेवटच्या गावापर्यंत पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहे.

अकोला: आकोट आणि अकोला तालुक्यांतर्गत खारपाणपट्टय़ातील गावांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या ८४ खेडी योजनेतून शेवटच्या गावापर्यंत पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहे. त्यातच लांबलेल्या पावसाचा फटकाही ५0 हजार लोकसंख्या असलेल्या ५0 गावांना बसला आहे. ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेतील टाकी आकोट येथे आहे. येथून चोहट्टा, मुंडगाव आणि तांदुळवाडीसह धनकवाडी या लाईनने पाणी सोडले जाते. त्यापैकी चोहट्टा, मुंडगाव आणि तांदुळवाडी या तीन लाईनवरील ३0 ते ३२ गावांमध्ये ३४ हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जातो. धनकवाडी या एकाच लाईनवर ५0 पेक्षा अधिक गावांमधील ५0 हजारांच्यावर लोकसंख्या आहे. याच लाईनवर आकोट शहरातील दोन वार्डांनासुद्धा पाणीपुरवठा केला जातो. त्या तुलनेत या लाईनवर होणारा पाणीपुरवठा अनियमित आहे. पाणीपुरवठा अनियमित होण्याचा फटका योजनेच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दहिहांडा, गणोरी, वडद खुर्द, रोहणा, ब्रह्मपुरी, काटी, पाटी, केळीवेळी, ठोकवर्डी, जऊळखेड आदी गावांना बसला आहे. या गावांमध्ये भयंकर पाणीटंचाई आहे. आकोट येथील पाण्याच्या टाकीपासून केळीवेळीपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी ७५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे या गावापर्यंप पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत.