शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

शेतीचा विचार करणारांचेच आता सरकार येणार - अनिल घनवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:43 IST

आता शेतीचा विचार करणाऱ्या पक्षाचे यापुढे सरकार आरूढ होइल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले.

अकोला: सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरीशेती व्यवसाय मोडकळीस आला असून, याचा परिणाम व्यापारी,कामगार,लघू उद्योजक यांचेवर होत आहे. आता शेतीचा विचार करणाऱ्या पक्षाचे यापुढे सरकार आरूढ होइल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले. रविवारी एकदिवसीय अकोला दौºयावर आले असता स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रमुख सतीश दाणी, राष्ट्रीय प्रवक्ता ललित बहाळे, महिला आघाडी प्रमुख गीता खांदेभराड, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सीमाताई नरोडे, अनिल चव्हाण,विदर्भ युवा आघाडी प्रमुख डॉ. निलेश पाटील,पश्चिम विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,सतीश देशमुख,जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट उपस्थित होते. या वेळी पुढे बोलताना अनिल घनवट म्हणाले की,१२ डिसेंबर रोजी शिर्डी येथे होऊ घातलेले संघटनेचे अधिवेशन हे ऐतिहासिक होणार असून, याला देशभरातुन दहा लाख शेतकरी उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी तन ,मन, धनाने सहकार्य करण्याचे आवाहन अनिल घनवट यांनी केले. या बैठकीला तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर,बाळापूर प्रमुख शंकर कवर,माजी अध्यक्ष सुरेश जोगळे, डॉ. के. एस. शर्मा, चंद्रकांत झटाले, अक्षय झटाले, संदीप महल्ले,घनश्याम दादळे, सतीश सरोदे,संदीप मंगळे, सुरेश सोनोने, मंगेश रेळे, चंदू रेळे, दादा टोहरे, दिलीप वानखेडे, सतीश उंबरकार, कृष्णा नेमाडे,निलेश नेमाडे, राजाभाऊ देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती