शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शेतीचा विचार करणारांचेच आता सरकार येणार - अनिल घनवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:43 IST

आता शेतीचा विचार करणाऱ्या पक्षाचे यापुढे सरकार आरूढ होइल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले.

अकोला: सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरीशेती व्यवसाय मोडकळीस आला असून, याचा परिणाम व्यापारी,कामगार,लघू उद्योजक यांचेवर होत आहे. आता शेतीचा विचार करणाऱ्या पक्षाचे यापुढे सरकार आरूढ होइल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले. रविवारी एकदिवसीय अकोला दौºयावर आले असता स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रमुख सतीश दाणी, राष्ट्रीय प्रवक्ता ललित बहाळे, महिला आघाडी प्रमुख गीता खांदेभराड, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सीमाताई नरोडे, अनिल चव्हाण,विदर्भ युवा आघाडी प्रमुख डॉ. निलेश पाटील,पश्चिम विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,सतीश देशमुख,जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट उपस्थित होते. या वेळी पुढे बोलताना अनिल घनवट म्हणाले की,१२ डिसेंबर रोजी शिर्डी येथे होऊ घातलेले संघटनेचे अधिवेशन हे ऐतिहासिक होणार असून, याला देशभरातुन दहा लाख शेतकरी उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी तन ,मन, धनाने सहकार्य करण्याचे आवाहन अनिल घनवट यांनी केले. या बैठकीला तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर,बाळापूर प्रमुख शंकर कवर,माजी अध्यक्ष सुरेश जोगळे, डॉ. के. एस. शर्मा, चंद्रकांत झटाले, अक्षय झटाले, संदीप महल्ले,घनश्याम दादळे, सतीश सरोदे,संदीप मंगळे, सुरेश सोनोने, मंगेश रेळे, चंदू रेळे, दादा टोहरे, दिलीप वानखेडे, सतीश उंबरकार, कृष्णा नेमाडे,निलेश नेमाडे, राजाभाऊ देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती