कपाशीच्या विशिष्ट वाणाच्या बियाणासाठी शेतकरी पहाटेपासूनच कृषी सेवा केंद्रांवर रांगा लावत आहेत; परंतु बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. ...
यंदा जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये कापूस बियाणे पुरवठा करणारे बियाणे उत्पादक कंपनीकडून पुरवठ्याचे नियोजनसुद्धा घेण्यात आले आहे. ...
यंदा जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये कापूस बियाणे पुरवठा करणारे बियाणे उत्पादक कंपनीकडून पुरवठ्याचे नियोजनसुद्धा घेण्यात आले आहे. ...
दहावी परीक्षेला जिल्ह्यातून एकूण २५ हजार ३२५ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार १०९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यंदा १२१ परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यंदाही जिल्ह्याचा नेत्रदीपक असा निकाल लागला आहे. ...