अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांमध्ये एकूण २0५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीपूर्वीच ७७ उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. उर्वरित उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू असून, उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींव ...
अकोला : शासनाकडून हमीभावाने मूग, उडिदाची खरेदी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणीला मंगळवारी चार केंद्रांवर सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शेतकरी नोंदणीसाठी सुरुवातच झाली नसल्याची माहिती आहे. पहिल्या दिवशी चारही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरळक प्रमाणात शेतकर ...
अकोला : कमी पावसामुळे जिल्हय़ात एकही खरीप पिकाचे उत्पादन शेतकर्यांच्या हातात राहिले नाही. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, लागवडीवर केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याची परिस्थिती असल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत जा ...
अकोला : जुने शहरातील डाबकी रोड ते बाळापूर रोडपर्यंतच्या कॅनॉल रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या अख त्यारीत असलेल्या कॅनॉलची जागा रस्त्यासाठी हस्तांतरित करण्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना अधिकार आहेत. मागील दोन वर्षांपासू ...
अकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शहरातील ठाणेदारांची बैठक घेऊन वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास बजावले होते; परंतु गत काही दिवसांपासून शहरात चोरटे धुमाकूळ घालत आहेत. सोमवारी रात्री चोरट्यांनी उमरी तील गोगटे ज्वेलर्स फोडून ४२ हजार ...
अकोला: हरभरा बियाणे घोटाळ्यात महाबीजकडून झालेल्या घोळाचा पडताळणी अहवाल राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान संचालकांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये महाबीजने ८५ टक्के शेतकर्यांपर्यंत बियाणे पोहोचल्याचा दावा केला असून, त्यापोटी अनुदान मिळण्याची मागणी ...
अकोला: नगरविकास व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी सकाळी अकोल्यात दुचाकीवर फिरून विकास कामांची पाहणी केली. यावेळी कामांचा दर्जा, नियमांचे होत असलेले उल्लंघन व कामाची संथ गती यामुळे पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका ...
अकोला: सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा काळाबाजार रोखण्यासोबतच पात्र लाभार्थींना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी अकोला जिल्हय़ात उद्या बुधवारपासून द्वारपोच धान्य वाटपाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी स ...
अकोला : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्याने शेतकरी, शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शेतकर्यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभाग, तज्ज्ञ, खळबळून जागे झाले असून, कीटकनाशकांची फवारणी करताना तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाह ...