अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोळा चौकातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे. ...
अकोला : परराज्यात निर्मिती करून महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी गोदामात साठा केलेल्या कीटकनाशकांसह खते आणि इतरही कृषी निविष्ठांच्या ८६ गोदामांची अधिकार्यांच्या आठ पथकांकडून तपासणी आणखी काही दिवस सुरूच राहणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार जिल ...
अकोला : ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा पाऊस, तापमानात होणारा बदल आणि त्यात भरीस भर शहराच्या कानाकोपर्यात साचलेली घाण यामुळे शहरात साथ रोगांचा उद्रेक झाला आहे. खासगी रुग्णालयात दाखल झालेले स्वाइन फ्लू व डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण पाहता अकोलेकरांचे आरोग ...
अकोला : शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने भूमी अभिलेख विभागाच्या तत्कालीन उपअधीक्षिका सारिका कडू यांचे सोमवारी बयान नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडू आणि आर्थिक गुन्हे शाखेचे गणेश अणे यांच्यात बयान नोंद ...
अकोला: राष्ट्रीय, राज्य महामार्गांलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना बाळापूर शहरासह तालुक्यात एकही पारंपरिक वीटभट्टी नसल्याचा अहवाल तहसीलदारांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे, त्यामुळे कायद्यानुसार वीटभट्टय़ावर कारवाईची जबाबदारी असलेल्या प्रदूषण मंडळाल ...
अकोट : शेतीच्या व्यवहारासंदर्भात अवैध सावकारी केल्याचे चौकशी अहवालावरून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बोर्डी येथील पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अकोला : जर आपण शिक्षणाविषयी बोलत असू, तर एक गोष्ट लक्षात ठेवावी, की शिक्षण हे भूतकाळासाठी नसून, भावी काळासाठी असते. मागील चार पिढय़ांपासून आपण एकाच पद्धतीचे शिक्षण घेत आहोत. आता शिक्षण प्रवाही करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत शिक्षणतज्ज्ञ तथा ...
अकोला : पश्चिम विदर्भात विनापरवाना (अप्रमाणित) कीटकनाशकांची विक्री केली जात असून, येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन गोदामातून विनापरवाना कीटकनाशकांचा साठा गुणनियंत्रण विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरच कृषी आयुक्तासमोर होणार आहे. पश्चिम ...
अकोला : विदर्भात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने हाती आलेलं पांढर (कापूस) सोनं भिजलं असून यामुळे वेचणीला आलेल्या कापसाचे सर्वाधिक नुकसान पश्चिम वर्हाडात झाले. ...
अकोला: दरवर्षी दिवाळी उत्सवामध्ये कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी केली जाते. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरणात मोठय़ा प्रमाणात धूर निर्माण होऊन हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ...