बार्शिटाकळी / सायखेड : तालुक्यातील काजळेश्वर येथील प्रेमीयुगलाने १६ मार्चच्या सकाळी ४ वाजता दरम्यान जुन्या गावठाणाजवळील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...
अकोला:नविन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर संघटनेची बांधणी व विविध आंदोलनाचा आढावा घेणारा अहवाल बुधवार, १४ मार्च रोजी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटिल यांनी शिवसेना भवन मुंबई येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सादर केला. ...
अकोला: पाण्याचा साठा मर्यादीत असल्यामुळे भविष्यात पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवु शकतो. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने भविष्यात शुध्द वातावरण मिळणे कठिण होवू शकते, हा धोका लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या पुढील पिढीसाठी पाण्याचे पुनर्भरण करणे तसेच ...
अकोला: वार्डात लावलेले वाढदिवसाचे फलक फाडल्याच्या वादातून पाच जणांनी सशस्त्र हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेला निखिल अशोक पळसपगार(20 रा. मोठी उमरी) याचा मृत्यू झाला. ...
अकोला : नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला रनिंग रूमला आयएसओ 9001: 2015 मानांकन मिळाले आहे. हा सन्मान अकोल्यास मिळाल्याने रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्यांचे कौतुक होत आहे. ...
अकोला : दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसणाºया गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना पाणी टंचाई आराखड्यात समाविष्ट केल्या जातात. त्या उपाययोजनांना मंजुरी जिल्हाधिका-यांकडून घेत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कामे केली जातात. चालू वर्षात आता ...
अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर १४ मार्चपर्यंत ५१ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तूर खरेदीस दीड महिन्यांचा कालावधी उलटून जात असला, तरी जिल्ह्यातील १६ हजार शेतक-यांना तूर खरेदीचे २७ कोटी ७९ लाख ५० हजार रुपयांचे चुकारे ...
लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व त्यांच्या पत्नी तथा वाशिमच्या जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी आपले एक महिन्याचे वेतन दिले आहे. ...
२00१ मध्ये भारतातील आगमनाप्रसंगी ज्यांना जागतिक नेत्यांच्या आगमनासारखी प्रसिद्धी लाभली, ज्यांच्या १५ दिवसांच्या भारत भेटीत प्रत्यक्ष राष्ट्रपतींनी त्यांची आवर्जून भेट घेतली आणि वयाच्या २६ व्या वर्षांपासून ‘व्हिलचेअर’वर खिळूनही ज्यांनी दुर्दम्य उत्सा ...
अकोला : वरिष्ठांनी नोटीस दिली, कारवाईसाठी स्पष्टीकरण मागवले तरी त्यावर न्यायालयात धाव घेऊन पुढील कारवाईच थांबवण्याचे प्रकार जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांनी सुरू केले. हा प्रकार शासकीय यंत्रणेत न्याय मिळण्याच्या पद्धतीला फाटा देऊन केला जातो. त्यामुळे सं ...