अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अकोला कार्यालयाने पाणी टंंचाईच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी यंदा २७ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. ...
अकोला : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्यांची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध पाच विभागातील ११ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या. ...
या हत्याकांडच्या अनुषंगाने कानोसा घेतला असाता विष्णू इंगळे यांने शांत डोक्याने व बुधवारी दुपारीच त्याने शिवाणी व मनोजची हत्या केल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला. ...
अकोला : रुग्णसेवा हेच खरे व्रत मानून आपले संपूर्ण आयुष्य या कार्यात घालविणाऱ्या परिचारिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच असून, रुग्णसेवा व कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलताना त्यांची ससेहोलपट होत आहे. ...
काम बंद आंदोलन पुकारणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण अभियान (एनएचएम)अंतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने कामावर रुजू होण्यासाठी ४८ तासांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात ५३४ गावांसाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित असली तरी, एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली. ...
अकोला : दरवर्षी ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्या ११ ते १५ मे या दरम्यान करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. ...