शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काॅंग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 11:12 IST

Organizational reshuffle in Congress soon : अकाेला जिल्हा व महानगर काॅंग्रेस संघटनेत लवकरच फेरबदल केले जातील, अशी स्पष्ट ग्वाही काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिली.

अकाेला : आगामी २०२४ची निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवून काॅंग्रेसची संघटनात्मक बांधणी केली जात असून, अकाेला जिल्हा व महानगर काॅंग्रेस संघटनेत लवकरच फेरबदल केले जातील, अशी स्पष्ट ग्वाही काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिली.

पटाेले हे सध्या विदर्भाच्या दाैऱ्यावर असून, शुक्रवारी त्यांनी अकाेल्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अकाेल्यातील काॅंग्रेस पक्षात दमदार नेते आहेत; मात्र समन्वयाचा अभाव असल्याचे जाणवते. येणाऱ्या काळात सर्व चुका दुरुस्त करून नव्याने फेरबदल केले जातील, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. संघटनेची सूत्रे स्वीकारल्यानंतर काेराेनाचे संकट कायमच हाेते त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात जाता आले नाही, आता काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन संघटनेची बांधणी करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी महिला व बालविकासमंत्री यशाेमती ठाकूर, आमदार कुणाल पाटील, प्रदेश प्रवक्ते अतुल लाेंढे, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगर अध्यक्ष माजी आमदार बबनराव चाैधरी, कार्याध्यक्ष सुनील धाबेकर, माजी मंत्री अझहर हुसेन, माजी आमदार नितकाेद्दीन खतीब, मनपा गटनेते साजीद खान पठाण, डाॅ. सुधीर ढाेणे, प्रकाश तायडे, मदन भरगड, प्रदीप वखारिया आदी उपस्थित हाेेते. संचालन कपिल रावदेव यांनी केले.

हमीभाव; शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसली

केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव हा अत्यल्प आहे. एकीकडे पेट्राेल, डिझेलचे भाव वाढत असतानाही दुसरीकडे हमीभाव मात्र ५ टक्केही वाढविलेले नाहीत. वास्तविक दरवर्षी किमान १० टक्के दरवाढ अपेक्षित असतानाही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसत आहे, असा आराेप पटाेले यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले