शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

काॅंग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 11:12 IST

Organizational reshuffle in Congress soon : अकाेला जिल्हा व महानगर काॅंग्रेस संघटनेत लवकरच फेरबदल केले जातील, अशी स्पष्ट ग्वाही काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिली.

अकाेला : आगामी २०२४ची निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवून काॅंग्रेसची संघटनात्मक बांधणी केली जात असून, अकाेला जिल्हा व महानगर काॅंग्रेस संघटनेत लवकरच फेरबदल केले जातील, अशी स्पष्ट ग्वाही काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिली.

पटाेले हे सध्या विदर्भाच्या दाैऱ्यावर असून, शुक्रवारी त्यांनी अकाेल्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अकाेल्यातील काॅंग्रेस पक्षात दमदार नेते आहेत; मात्र समन्वयाचा अभाव असल्याचे जाणवते. येणाऱ्या काळात सर्व चुका दुरुस्त करून नव्याने फेरबदल केले जातील, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. संघटनेची सूत्रे स्वीकारल्यानंतर काेराेनाचे संकट कायमच हाेते त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात जाता आले नाही, आता काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन संघटनेची बांधणी करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी महिला व बालविकासमंत्री यशाेमती ठाकूर, आमदार कुणाल पाटील, प्रदेश प्रवक्ते अतुल लाेंढे, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगर अध्यक्ष माजी आमदार बबनराव चाैधरी, कार्याध्यक्ष सुनील धाबेकर, माजी मंत्री अझहर हुसेन, माजी आमदार नितकाेद्दीन खतीब, मनपा गटनेते साजीद खान पठाण, डाॅ. सुधीर ढाेणे, प्रकाश तायडे, मदन भरगड, प्रदीप वखारिया आदी उपस्थित हाेेते. संचालन कपिल रावदेव यांनी केले.

हमीभाव; शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसली

केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव हा अत्यल्प आहे. एकीकडे पेट्राेल, डिझेलचे भाव वाढत असतानाही दुसरीकडे हमीभाव मात्र ५ टक्केही वाढविलेले नाहीत. वास्तविक दरवर्षी किमान १० टक्के दरवाढ अपेक्षित असतानाही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसत आहे, असा आराेप पटाेले यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले