शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अकोल्याच्या काटेपूर्णा धरणात केवळ ८% साठा; शेतकरी, सर्वसामान्य नागरिक चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 01:02 IST

पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत अपेक्षित पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होणार आहे.

अकोला : पावसाळ्याचे ४८ दिवस शिल्लक असताना पश्चिम (वºहाड) विदर्भातील पाच धरणांच्या जलसाठ्यात ५० टक्केही साठा झालेला नाही. ५०२ लघू, मध्यम व मोठे प्रकल्प मिळून आजमितीस केवळ ४२.५३ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. यातील अनेक प्रकल्पांत १० टक्क्यांच्या आतच पाणी उपलब्ध आहे. साठेआठ लाख अकोलेकरांची तहान भागविणाऱ्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात केवळ ८.४ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत अपेक्षित पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होणार आहे. मोर्णा (२०.३८), निर्गुणा (१३.३८), उमा मध्यम प्रकल्पात ५.४८ टक्केच जलसाठा आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णात शून्य तर कोराडी मध्यम प्रकल्पही शून्य टक्केच आहे. तोरणात ४.९७ तर उतावळी मध्यमप्रकल्पात ८.१० टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.वाशिम जिल्ह्यातील अडाण ७.१९ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ११.५२ टक्के जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा मोेठ्या प्रकल्पात ४५.९२ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूस ३९.७८, अरुणावती १२.२४, बेंबळा५७.१६, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा १९.६९, पेनटाकळी प्रकल्पात ६८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :Damधरण