शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पुनर्गठनच नाही; थकबाकदीरांना पीक कर्ज मिळणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:51 PM

दुष्काळी परिस्थितीत जवळ पैसा नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर असल्या तरी, पेरणीचा खर्च भागविणार तरी कसा, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.

- संतोष येलकरअकोला: राज्यातील शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळणार कसे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत जवळ पैसा नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर असल्या तरी, पेरणीचा खर्च भागविणार तरी कसा, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.२०१६-१७ या वर्षात बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या राज्यातील थकबाकीदार शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन शासनामार्फत अद्याप करण्यात आले नाही. दोन वर्षांपूर्वीचे पीक कर्ज थकीत असलेल्या थकबाकीदार शेतकºयांना यावर्षीच्या खरीप हंगामात बँकांकडून पीक कर्ज मिळणे शक्य नाही. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. थकीत पीक कर्ज रकमेचा भरणा करण्यासाठी शेतकºयांकडे पैसा नाही. थकीत पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, येत्या खरीप हंगामासाठी थकबाकीदार शेतकºयांना पीक कर्ज देण्यास बँका तयार नाहीत. दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नाही आणि दुसरीकडे पुनर्गठन झाले नसल्याने, बँकांकडून पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी, बियाणे-खते खरेदीसह खरीप पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न थकबाकीदार शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.खरीप पेरणीची वेळ आली आहे; मात्र दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांकडे पैसा नाही. त्यामुळे सरकारने थकबाकीदार शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, राज्यातील थकबाकीदार शेतकºयांना खरीप हंगामासाठी बँकांकडून तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे.-किशोर तिवारी,अध्यक्ष, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्ज