शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जलसंवर्धन काळाची गरज -  संजयकुमार अवस्थी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 18:30 IST

पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजयकुमार अवस्थी यांनी लोकमतशी बातचीत करताना दिली.

अकोला : जलजागृतीची व्यापकता वाढवावी लागणार असून, प्रत्येकाने पाण्याचा काटेकोर वापर करावा. पाण्याचे प्रदूषण थांबवावे, मूलस्थानी पावसाच्या पाण्याचे जलसंवर्धन अधिक प्रभावीपणे करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगची कामावरही अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. या सप्ताहात जलजागृती सप्ताह राज्यात राबविण्यात येणार आहे. तसेच पश्चिम वºहाडातही जलजागृतीचे काम विविध माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजयकुमार अवस्थी यांनी लोकमतशी बातचीत करताना दिली.

प्रश्न- जलजागृती सप्ताहात नेमका कोणत्या गोष्टीवर भर राहणार?उत्तर- मुख्यत्वे जलजागृतीवर भर दिला जाणार आहे. यामध्ये पाण्याचे महत्त्व सांगणारे घोषवाक्य, फलक गावात, शहरात, जिल्ह्यातील महत्त्वाच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत.

प्रश्न- पाणी बचतीसाठी शेतकऱ्यांना काय सांगणार?उत्तर - हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांनी कमी पाणी खर्चून शेती करावी, कमी पाण्यात येणारी पिके घ्यावीत. पाण्याचे मूल्यवर्धन करावे यावर सर्वाधिक भर दिला जाणार आहे.

प्रश्न- पाण्याचे प्रदूषण कसे रोखाल?उत्तर- पाण्याचे प्रदूषण रोखणे हेदेखील मोठे आव्हान आहे. म्हणूनच आपण जलजागृती करीत आहोत. या विषयावर अधिक भर देण्यात आला आहे. या करिताच जलजागृती सप्ताहात पाण्याशी निगडित महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, एमआयडीसी, कारखाने, औष्णिक वीज केंद्र, प्रदूषण नियंत्रण विभाग, तसेच पाणी बचतीबाबत जागृती करणाºया संस्थाचा या सप्ताहात सहभाग घेत आहोत.

प्रश्न- याव्यतिरिक्त काय करणार?उत्तर- १६ ते २२ मार्चपर्यंत हा सप्ताह आहे. यात चित्ररथ, म्हणी, घोषवाक्य, पाण्याचा पुनर्वापर, पाणीपट्टी भरणा, शासनाच्या नवीन योजना, ड्रीप, इसबिन, पीडीएन, याचा समावेश करण्यात आला आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक कार्यकारी अभियंता जिल्ह्यातील एक शाळा दत्तक घेऊन वर्षभर विद्यार्थ्यांना जलजागृतीसंदर्भात वेगवेगळे कार्यक्रम राबवणार आहे. यामधून भावी जलदूत तयार होण्यासाठी जागृती करणार आहे.तसेच मॉर्निंग वॉक, योगा वर्ग, कीर्तन, आठवडी बाजार, अशा ठिकाणी जलरथाद्वारे भेटून जलजागृती करण्यात येणार आहे. पाणी वापर संस्था सक्षमीकरण, आणखी संस्था स्थापन करण्यात याव्यात. झालेल्या संस्था कर्यान्वित करण्यात याव्यात, महिला बचत गट करून तसेच अस्तित्वात असलेल्या बचत गटात जलजागृती करण्यात येणार आहे. चांगले काम करणाºयांना गौरविण्यात येणार आहे.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत