शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ई-कॉमर्स धोरणाविरुद्ध २८ सप्टेंबर रोजी व्यापाऱ्यांचा देशव्यापी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 18:35 IST

ई-कॉमर्स धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी कन्फैडरेशन आॅफ इंडिया ट्रेडर्सने २८ सप्टेंबर रोजी देशभरातील व्यापार बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने डिजिटल इंडिया घडविण्यासाठी ई-कॉमर्सला चालना देण्याचे विविध प्रयोग सुरू केले आहे.ग्राहक आणि विक्रेता यांची थेट-भेट सुरू झाल्याने आता देशभरातील इतर लघू व्यापाºयांचा उद्योग-व्यवसाय धोक्यात आला आहे. यावर दोन दिवस नागपूरमध्ये झालेल्या व्यापाºयांच्या महासंमेलनात सखोल चर्चा झाली.

अकोला : ई-कॉमर्सला चालना मिळण्यासाठी सरकारने अनेक बड्या कंपन्यांना विशेष सवलती देण्याचे धोरण सुरू केले आहे. त्यामुळे इतर व्यापाºयांना त्याचा फटका बसतो आहे. ई-कॉमर्स धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी कन्फैडरेशन आॅफ इंडिया ट्रेडर्सने २८ सप्टेंबर रोजी देशभरातील व्यापार बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. आता या इशाºयाचा परिणाम सरकारवर काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.केंद्र सरकारने डिजिटल इंडिया घडविण्यासाठी ई-कॉमर्सला चालना देण्याचे विविध प्रयोग सुरू केले आहे. त्यातून वालमार्ट-फ्लीपकार्ड आणि इतर कंपन्यांमधून थेट व्यवहार सुरू झाले आहेत. ग्राहक आणि विक्रेता यांची थेट-भेट सुरू झाल्याने आता देशभरातील इतर लघू व्यापाºयांचा उद्योग-व्यवसाय धोक्यात आला आहे. यावर दोन दिवस नागपूरमध्ये झालेल्या व्यापाºयांच्या महासंमेलनात सखोल चर्चा झाली. २० आॅगस्ट रोजी या चर्चासत्रातून आंदोलन छेडण्याचा पर्याय समोर आला. राष्ट्रीय कॅटतर्फे शासन धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी १५ सप्टेंबरपासून दिल्लीतून जनजागृती रथयात्रा निघणार आहे. देशभरात जनजागृती करीत हा रथ १६ डिसेंबर रोजी दिल्लीत पोहोचणार आहे. त्यादरम्यान २८ सप्टेंबर रोजी देशभरात एक दिवसीय बंद छेडण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसायStrikeसंप