शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

कमी किंमतीमधील बाष्पकीय शीतक साठवणगृह ठरत आहे किफायतशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 11:44 AM

ग्रासरूट इनोव्हेटर : भाजीपाला, फळे जास्त दिवस टिकत नसल्याने शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये ते विक्री करावे लागतात.

- राजरत्न सिरसाट (अकोला)

भाजीपाला, फळे जास्त दिवस टिकत नसल्याने शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये ते विक्री करावे लागतात. याच अनुषंगाने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बाष्पकीय शीतक साठवणगृह विकसित केले आहे.

सोप्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या शीतगृहाला दोन एकेरी विटेच्या भिंती बांधल्या असून, त्यामध्ये एक विटेची पोकळी ठेवली आहे. त्याच पोकळीमध्ये विटांचे जाड तुकडे टाकले आहेत. एकेरी विटांची भिंत बांधताना दोन लगतच्या विटांमध्ये ५ ते ४ सें.मी. एवढे अंतर सोडले आहे. जेणेकरू न भिंतीभर हवा खेळती राहावी. भिंत पूर्ण बांधल्यानंतर २० मि.मी. व्यासाचा पीव्हीसी पाईप, त्यावर २ मि.मी.ची छिद्रे करू न दोन एकेरी विटेच्या मधील पोकळी ज्यामध्ये विटांचे तुकडे भरले आहेत, त्यावर ठेवून तोे पाण्याच्या टाकीला जोडला जातो.

या पाईपद्वारे पाणी भिंतीवर सकाळ, दुपार व संध्याकाळी सोडून संपूर्ण भिंत ओली ठेवल्यास बाहेरील भिंतीमधून आतमध्ये येणारी हवा थंड असते. यामुळे अल्पकाळासाठी फळे, भाजीपाला साठवता येतो. विशेष म्हणजे या शीतगृहाची क्षमता संत्राफळासाठी ४ टनापर्यंत आहे. ही पद्धत हाताळण्यास सोपी, सुलभ व शीतगृहाच्या तुलनेत कमी खर्चाची आहे. शीतकालीन तापमान बाहेरील तापमानापेक्षा १४ ते १८ डिग्री सेल्सिअसने कमी आणि सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९५ टक्के मिळते. उन्हाळ्यात संत्र्याची साठवणूक केली असता साधारणत: २० ते २१ दिवस संत्रा चांगला टिकाऊ स्थितीत राहतो. 

हे शीतगृह शेतात, बाजारात इत्यादी ठिकाणी बांधता येते. कापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेले बाष्पकीय शीतगृहाचा आकार आवश्यकतेनुसार कमी-जास्त करता येतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी