शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

 Lok Sabha Election 2019: अकोल्यात ठरणार शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 13:52 IST

अकोला: लोकसभेची निवडणूक शेती धोरणाच्या मुद्यांवर व्हावी, यासाठी शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे. सर्व मतदारसंघांत शेतकऱ्यांच्या बाजूचे स्वतंत्रतावादी उमेदवार उभे राहावेत, ही शेतकरी संघटनेची अपेक्षा आहे.

अकोला: लोकसभेची निवडणूक शेती धोरणाच्या मुद्यांवर व्हावी, यासाठी शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे. सर्व मतदारसंघांत शेतकऱ्यांच्या बाजूचे स्वतंत्रतावादी उमेदवार उभे राहावेत, ही शेतकरी संघटनेची अपेक्षा आहे. त्यामुळे यासंदर्भात संघटनेची राजकीय भूमिका ठरविण्यासाठी १९ मार्च रोजी अकोल्यात बैठक होत आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी या बैठकीसंदर्भात माहिती देताना येत्या लोकसभा निवडणुकीत रा. लो. आघाडी व सं. पु. आघाडी हे मुख्य पर्याय आहेत. इतर काही आघाड्या निवडणूक लढवतील; परंतु यापैकी एकही आघाडी समाजवादी व्यवस्था सोडून शेतकऱ्यांच्या हितासाठी खुल्या व्यवस्थेच्या बाजूने निर्णय घेण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना खरे स्वातंत्र्य देण्यासाठी स्वतंत्रतावादी विचाराच्या पक्षांचा पर्याय देणे गरजेचे आहे. जे उमेदवार शेतकºयांच्या स्वातंत्र्यासाठी व एकूणच देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतकरी संघटनेने पुरस्कृत केलेला जाहीरनामा स्वीकारण्यास तयार असतील, त्यांना स्वतंत्र भारत पक्षातर्फे उमेदवारी देण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यताही त्यांनी पत्रकात व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण