शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

भाजपा सरकार व्यापाऱ्यांच्या हिताचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 6:54 PM

भाजपा सरकारचा प्रत्येक निर्णय हा व्यापाºयांच्याच हिताचा असल्याचा घणाघात माजी मंत्री व राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी केला.

ठळक मुद्देगुलाबराव गावंडे यांचा आरोप ३१ आॅक्टोबरपासून शेतकºयांच्या प्रश्नावर बेमुदत धरणे आंदोलन

अकोला : राज्य व केंद्रातील भाजपा सरकार हे शेतकरी हिताचे नसून केवळ व्यापाºयांच्या हिताचे आहे. अपुरा पाऊस व उत्पादनात घट असतानाही सोयाबीनसारख्या महत्त्वाच्या वाणाचे भाव या सरकारने पाडले, कापूस खरेदीला आॅनलाइन करून शेतकºयांची अडवणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सरकारचा प्रत्येक निर्णय हा व्यापाºयांच्याच हिताचा असल्याचा घणाघात माजी मंत्री व राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी केला. शेतकºयांच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी आता राष्टÑवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असून, येत्या ३१ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करीत असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेला माजी आमदार तुकाराम बिडकर, राष्टÑवादीचे महानगर अध्यक्ष राजू मुलचंदाणी, अनिल मालगे आदी उपस्थित होते. गावंडे यांनी शेतकºयांच्या प्रश्नांकडे होणाºया सरकारच्या दुर्लक्षावर रोष व्यक्त केला. शेतकरी संकटात असताना त्याला आधार देण्याऐवजी हे सरकार कोंडी निर्माण करीत आहे. तूर, उडीद, मुगाच्या खरेदीत हाच प्रकार अनुभवला व आता सोयाबीनच्या भावातही मोठी घसरण सुरू झाली आहे. सोयाबीनला प्रती एकर ६ हजार भाव देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकºयांची होणारी ससेहोलपट थांबावी, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता राष्टÑवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामधील पहिला टप्पा म्हणून येत्या ३१ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनात जिल्हाभरातील शेतकरी सहभागी होणार असून, हे आंदोलन बेमुदत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.अवैध सावकारी विरोधातही रणशिंगअवैध सावकारी पुन्हा एकदा डोके वर काढत असून, मोठ-मोठी नावे समोर येत आहेत. या सावकाराच्या जाचातून सामान्य शेतकºयाची सोडवणूक करण्यासाठीही याच आंदोलनातून रणशिंग फुंकले जाणार असल्याचे गुलाबराव गावंडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Politicsराजकारण