शहरं
Join us  
Trending Stories
1
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
2
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
3
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
4
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
5
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
6
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
7
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
8
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
9
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
10
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
11
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
12
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
13
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
14
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
15
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
16
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
17
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
18
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
19
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
20
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन

By admin | Updated: January 28, 2017 12:31 IST

चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ झाला आहे. यंदाचे हे संमेलन देशासाठी बलिदान देणा-या शहिदांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 28 - चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाला आजपासून (28 जानेवारी) प्रारंभ झाला आहे. यंदाचे हे संमेलन देशासाठी बलिदान देणा-या शहिदांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले आहे. सकाळी निघालेल्या ग्रंथदिंडीचे संमेलन स्थळी आगमन होताच संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते क्रांती ज्योत प्रज्वलित करुन संमेलनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने गत चार वर्षांपासून अकोला येथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. येथील स्वराज्य भवनाच्या प्रांगणात संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्यासह आचार्य हरिभाऊ वेरूळकर, प्रकाश महाराज वाघ, हभप आमले महाराज आदींच्या उपस्थितीत क्रांती ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
 
संमेलनासाठी  सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट, अॅड. संतोष भोरे, डॉ. प्रकाश मानकर, गोपाल गाडगे, ज्ञानेश्वर साकरकर, डॉ. राजीव बोरकर, श्रीपाद खेडकर, अभिजित राहुरकर व डॉ. रामेश्वर लोथे आदीं परिश्रम घेत आहेत.