शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

रासायनिक खतांचे दर कमी करून शेतकऱ्यांना न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 10:52 AM

NCP Agitation at Akola : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वात साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली.

अकोला : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचे दर प्रतिबॅग तब्बल ६०० ते ७०० रुपयांनी वाढविल्याने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. त्यामुळे रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने त्वरित रद्द करून पूर्वीच्या दरामध्ये किंवा त्यापेक्षा कमी दरामध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वात साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन दिले.

या आंदाेलनात माजी आ. प्रा. तुकाराम बीडकर, माजी आ. हरिदास भदे, माजी आ. बळीराम सिरस्कार, अकोला जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उज्ज्वला राऊत, युवक महानगराध्यक्ष करन दौड, विभागीय विद्यार्थी अध्यक्ष अविनाश चव्हाण, परिमल लहाने, दिनकरराव वाघ, अश्वजित सिरसाट, जिल्हाध्यक्ष दिनकर निकम, विद्याताई अंभोरे, सुषमा कावरे, अर्चना थोरात आदींनी सहभाग घेतला होता.

 

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन