शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
5
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
6
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
7
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
8
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
9
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
10
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
12
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
13
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
14
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत
15
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
16
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
17
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
18
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
19
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
20
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?

रायखेड येथील शेतकऱ्याच्या चार एकर गहू पिकाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 18:01 IST

चार एकर गहू पिकाला आग लागून दिड लाख रुपयांचे नुकसान झाले.

तेल्हारा- तालुक्यातील रायखेड शेत शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतातील चार एकर गहू पिकाला आग लागून दिड लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवार दि. 2 एप्रिल ला घडली आहे.रायखेड येथील शेतकरी श्रीधर हरिश्चंद्र नेमाडे यांच्या चार एकर काढणीस तयार असलेल्या गहू पिकाला शार्ट सर्कीट होवून आग लागल्याचे प्रथम दर्शनी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. चार एकर शेतातील गहू काढणीस तयार झाला होता. कोरोणा मुळे मजुर व हार्वेस्टर मिळत नसल्याने गहू काढला गेला नाही. त्यामुळे श्रीधर नेमाडे यांचे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले. अचानक लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी शिवाजी नेमाडे, सुरेश नेमाडे, गणेश नेमाडे, संदिप नेमाडे,निलेश नेमाडे, संतोष अघमकर यांनी प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात आली नाही. या शेताला लागून असलेल्या इतर शेतकऱ्यांचे गहू पिकांचे नुकसान होता होता वाचले.नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराfireआगFarmerशेतकरी