शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

शेतकऱ्यांना आता रेल्वेने पाठवता येणार फळे-भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 17:46 IST

यासाठी शेतकरी, शेतकरी बचत गट, व्यापाºयांना रेल्वेकडे नोंदणी करावी लागणार आहे.

ठळक मुद्देखर्च इतर रेल्वेच्या काही कागदांची पूर्तता करावी लागणार आहे.अधिक माहिती १३८ या क्रमांकावर शेतकºयांना उपलब्ध होणार आहे.

अकोला : शेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाल्याचे नुकसान होऊ नये म्हणून कृषी विभागाने नवीन उपक्रम हाती घेतला असून, शेतकरी व व्यापाºयांना भाजीपाला, फळे आता बाहेरगावी पाठवता येणार आहेत. त्यासाठी रेल्वेची रॅक उपलब्ध होणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २३ मार्च मध्यरात्रीपासून देशात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच प्रकारची वाहतूक बंद आहे. याचा फटका शेतकºयांना बसला असून, परराज्यात शेतमाल पाठविणे बंद झाले आहे. शेतकºयांचे हे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. शेतकºयांना फळे व भाजीपाला इतर राज्यात पाठवायचा असल्यास तो आता पाठवता येणार आहे. व्यापाºयांनाही फळे, भाजीपाला पाठवता येणार आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी बचत गट, व्यापाºयांना रेल्वेकडे नोंदणी करावी लागणार आहे. शेतमाल पोहोचवण्यासाठी लागणारा खर्च इतर रेल्वेच्या काही कागदांची पूर्तता करावी लागणार आहे.राज्यात मोठ्या प्रमाणावर फळे, फुले व इतर भाजीपाला दरवर्षी इतर राज्यात पाठविण्यात येतो. विदर्भातून संत्रा, खान्देशातून केळी, नाशिक, सांगली जिल्ह्यातून द्राक्ष, डाळिंब, पपई यासह इतर फळे, भाजीपालादेखील पाठवला जातो. अकोला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कागदी लिंबू हा इतर राज्यात पाठविण्यात येतो; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोड वाहतूक बंद असल्याने शेतकºयांचा माल तसाच पडून आहे. त्यामुळे शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत होत आहे. हे टाळण्यासाठी शेतकºयांना ही दिलासादायक बातमी कृषी विभागाने दिली आहे. यासंदर्भात अधिक माहिती १३८ या क्रमांकावर शेतकºयांना उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीrailwayरेल्वे