शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

भाजपच्या काळात लाेकशाहीचे अवमुल्यन - फाैजीया खान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 19:06 IST

Faujiya Khan News भाजप सरकारच्या काळात लाेकशाहीचे अवमुल्यन झाले आहे असा आराेप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार फाैजीया खान यांनी केला

ठळक मुद्देविश्राम भवन येथे आयाेजीत पत्रकार परिषदेत त्या बाेलत हाेत्या.

अकाेला : केंद्र सरकारने देशात हुकुमशाहीची स्थिती निर्माण केली आहे.  कुठल्याही प्रश्नावर विराेधाचा आवाज दाबला जात आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे सरकार सपशेल अपयशी ठरेल असुन या भाजप सरकारच्या काळात लाेकशाहीचे अवमुल्यन झाले आहे, असा आराेप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार फाैजीया खान यांनी केला.

स्थानिक विश्राम भवन येथे आयाेजीत पत्रकार परिषदेत त्या बाेलत हाेत्या. त्या म्हणाल्या केली शेतकऱ्याच्या प्रश्नावर या सरकारने देशाची काेंडी केली आहे. सर्व देशात कृषी कायद्यांना विराेध आहे;  मात्र हे सरकार हा विराेध ऐकण्यास तयार नाही. दिल्लीत आंदाेलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर दडपण आणण्यासाठी अनेक मार्ग त्यांनी अवलंबले; मात्र आता सर्व देश शेतकऱ्यांच्या पाठीशी असून राष्ट्रवादी काॅंग्रेसही शेतकरी आंदाेलनाला सक्रीय पाठींबा देत आहे असे त्यांनी सांगीतले.  यावेळी आमदार अमाेल मिटकरी,  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे,  डाॅ आशा मिरगे, राजु मुलचंदाणी आदी उपस्िसथत हाेते.  

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा