शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

सोयाबीनच्या दराने गाठला दशकातील निचांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 3:11 PM

दिड महिन्यापूर्वी ३,५०० रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे दर अचानक १,७०० ते १,९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाला. या दशाकात हे दर सर्वात निचांक मानले जात आहेत.

ठळक मुद्देप्रति क्विंटल  १,७०० ते १,९०० रू पये दरउत्पादन खर्चही निघेना

अकोला: सातत्याने दुष्काळाचा सामना करणारा शेतकरी, यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने आनंदित होता; परंतु अस्मानी संकट त्यांचा पिच्छा सोडत नसल्याचे झालेल्या पिकाच्या नुकसानावरू न समोर आले आहे. एवढ्यावरच हे थांबले नाही तर कृत्रिम सुलतानी संकटाने त्यांच्यावर प्रहार केल्याचे अत्यंत कमी झालेल्या सोयाबीनच्या दरावरू न अधोरेखित होत आहे. दिड महिन्यापूर्वी ३,५०० रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे दर अचानक १,७०० ते १,९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाला. या दशाकात हे दर सर्वात निचांक मानले जात आहेत.मागील दहा वर्षांपासून सरासरी ५० टक्केच्यावर पाऊस झाला नसल्याने पिकावर परिणाम होऊन उत्पादन घटले आहे. परिणामी शेतकºयांच्या हातीच पैसा येत नसल्याने विदर्भातील कृषी विकासाचा दर वजा शून्य तीन, असा खाली आला आहे. त्याचे दुष्परिणाम शेतकरी आत्महत्यांच्या स्वरू पात दिसत आहेत. उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी होत असल्याने आर्थिक संकटाचा सामना करताना शेतकरी खचला आहे. या संघर्षात हाती येणाºया पिकाचे दर पाडून शेतकºयांचे शोषण केले जात असल्याने ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर येत आहेत.शासनाने यावर्षी २,६७५ रू पये प्रतिक्ंिवटल दर जाहीर केले आहेत. पण हंगाम सुरू होताच सोयाबीनचे दर कोसळले आहेत. सोयाबीन काढणीचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. बाजारात सद्या सोयाबीनचे सरासरी दर हे २,३५० रुपये असले, तरी सोयाबीनची प्रतवारी या नावाखाली शेतकºयांची लूट सुरू आहे. .वाढलेल्या गवतामुळे सोयाबीनच्या शेतात काढणीसाठी मजूर शिरायला तयार नसल्याने अनेक ठिकाणी शेतकºयांना हार्वेस्टरने सोयाबीन काढावे लागत आहे. हार्वेस्टरने काढलेल्या सोयाबीनमध्ये तण, गवत येत असून, एकरी दोन ते अडीच क्ंिवटलचे नुकसान होत आहे. सोयाबीचा रंग हिरवा, ताबंडा होतो. हीच संधी व्यापाºयांना सापडली असून, प्रतवारीचे निकष लावून शेतकºयांना १,७०० रुपये ते १,९०० रुपये प्रतिक्ंिवटल दर दिले जात आहेत.

 प्रतवारीचे निकष सोडून सोयाबीनची शासकीय दराने खरेदी करण्यात यावी, यासाठीचे आमचा संघर्ष सुरू आहे. शेतकºयांकडील सोयाबीन संपण्यापुर्वी शासनाने हा निर्णय घ्यावा,यासाठी जिल्हा प्रशासनावर धडक दिली आहे. आता आंदोलन करावे लागेल. -  मनोज तायडे, जिल्हा संयोजक, शेतकरी जागर मंच, अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीMarketबाजार