शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

अवकाळी पावसामुळे नुकसान; शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा! वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By रवी दामोदर | Updated: February 27, 2024 16:39 IST

निवेदनानुसार, सोमवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे हरभरा, गहू, ज्वारी या पिकांचे व तसेच बागायती क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले.

अकोला : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिके जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी करीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दि.२७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनानुसार, सोमवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे हरभरा, गहू, ज्वारी या पिकांचे व तसेच बागायती क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजूरांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  नुकसानग्रस्तांना मदत न मिळाल्यास वंचीत बहूजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य पुष्पा इंगळे, आरोग्य व शिक्षण सभापती मायाताई नाईक, माजी मनपा गटनेते गजानन गवई, किशोर जामणिक, विकास सदांशिव, अकोला पंचायत समितीचे उपसभापती अजय शेगांवकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीFarmerशेतकरी