शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

सात हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा!

By admin | Updated: August 5, 2016 01:38 IST

अकोला जिल्ह्यातील प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांकडे दाखल.

अकोला: जिल्हय़ातील पाच तालुक्यात ६ हजार ८८४ हेक्टरवरील पिकांना पाऊस आणि पुराचा तडाखा बसला असून, पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. संततधार पाऊस आणि नदी-नाल्यांना पूर आल्याने जिल्हय़ात नदीकाठच्या गावांमधील शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पाण्याखाली आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात गत १ जून ते ३ ऑगस्ट या कालावधीत पाऊस आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी व तेल्हारा या पाच तालुक्यात ६ हजार ८८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. संबंधित तहसीलदारांच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्हय़ातील पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३ ऑगस्ट रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला. वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने जिल्हय़ात सात जणांचा मृत्यू झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.