शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

सात हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा!

By admin | Updated: August 5, 2016 01:38 IST

अकोला जिल्ह्यातील प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांकडे दाखल.

अकोला: जिल्हय़ातील पाच तालुक्यात ६ हजार ८८४ हेक्टरवरील पिकांना पाऊस आणि पुराचा तडाखा बसला असून, पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. संततधार पाऊस आणि नदी-नाल्यांना पूर आल्याने जिल्हय़ात नदीकाठच्या गावांमधील शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पाण्याखाली आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात गत १ जून ते ३ ऑगस्ट या कालावधीत पाऊस आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी व तेल्हारा या पाच तालुक्यात ६ हजार ८८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. संबंधित तहसीलदारांच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्हय़ातील पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३ ऑगस्ट रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला. वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने जिल्हय़ात सात जणांचा मृत्यू झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.