शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट आघाडीने महाराष्ट्राचे वाटोळे केले - नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 17:24 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट आघाडीने महाराष्ट्राचे पुरते वाटोळे केल्याचा घणाघाती हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जाहिर सभेत केला.

अकोला: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पंधरा वर्षांच्या कालावधीत शहरी भागासह ग्रामीण भागात आठ ते दहा तास भारनियमन होते. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा देण्याच्या नावाखाली बॅरेज व विविध विकास कामांचे केवळ उद्घाटन करून वर्षानुवर्षे विकास कामांचे गुºहाळ लांबवले. व्यापाराचे मोठे केंद्र असणाºया अकोला जिल्ह्याच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष करणाºया काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट आघाडीने महाराष्ट्राचे पुरते वाटोळे केल्याचा घणाघाती हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जाहिर सभेत केला. २०१४ पासून केंद्रात व राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतरच खºया अर्थाने अकोला जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ठासून सांगितले.भाजप-शिवसेना महायुतीच्यावतीने निवडणुक लढविणाºया उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, वि.दा.सावरकर यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊनच आम्ही ‘सबका साथ,सबका विकास’चा मुलमंत्र घेऊन जनतेसमोर आलो. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागील पाच वर्षांत सर्वसामान्य जनतेसाठी विविध कल्याणकारी योजनांची प्रामाणीकपणे अंमलबजावणी केली. त्याचे सकारात्मक परिणाम सर्वसामान्य जनतेला दिसत असल्यामुळेच आम्ही तुमच्यासमोर विकास कामांच्या बळावर पुन्हा एकदा आशीर्वाद मागण्यासाठी आलो असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. २०१४ मध्ये केंद्रातील सत्ता मिळाल्यानंतर उण्यापुºया पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपने गोरगरीबांना डोळ््यासमोर ठेऊन कल्याणकारी योजना राबवल्या.

 

टॅग्स :AkolaअकोलाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019