शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेस राष्ट्रवादीला भाडाेत्री नेत्यांचीच गरज - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 18:59 IST

Prakash Ambedkar News राष्ट्रवादीला भाडाेत्री नेत्यांचीच गरज पडते, असा टाेला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हाणला आहे.

ठळक मुद्देभिंगे, बनकर हे राजकीय प्रलाेभनाला बळी पडले.त्यांच्या जाण्याने चळवळीला काही फरक पडत नाही.

अकाेला: वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविलेले डॉ. यशपाल भिंगे आणि अनिरुध्द बनकर असे दोन उमेदवार राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिले. भिंगे, बनकर हे राजकीय प्रलाेभनाला बळी पडले असून, या दाेघांचेही राजकारण शॉर्ट टाइम टर्मचे आहे आणि काॅंग्रेस, राष्ट्रवादीला भाडाेत्री नेत्यांचीच गरज पडते, असा टाेला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हाणला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकाेल्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ॲड. प्रकाश आंबेडकर बाेलत हाेते. ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडीने राज्यात सक्षम पयार्य उभा केला आहे. ही चळवळ बांधताना अनेक नेत्यांना घडविले. महाराष्ट्रासमाेर उभे केले. त्यांनी लाखालाखांच्या सभा घेतल्या; पण ते वंचितला साेडून गेले. त्यांच्या जाण्याने चळवळीला काही फरक पडत नाही. भगदाड तर मुळीच नाही. जे वंचितमध्ये असताना लाखांची सभा घेत हाेत ते दुसऱ्या पक्षात गेल्यावर कुचकामी ठरल्याचीच उदाहरणे आहेत. अशी मंडळी राजकीय प्रलाेभनाला बळी पडतात. त्यांचे राजकारणच मुळी शाॅर्ट टाइम टर्मसाठी असते. ती टर्म संपली की ते संपतात. अशी उदाहरणे आहेत, त्यामध्येच भिंगे, बनकर यांची गणती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारण