शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काॅंग्रेस राष्ट्रवादीला भाडाेत्री नेत्यांचीच गरज - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 18:59 IST

Prakash Ambedkar News राष्ट्रवादीला भाडाेत्री नेत्यांचीच गरज पडते, असा टाेला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हाणला आहे.

ठळक मुद्देभिंगे, बनकर हे राजकीय प्रलाेभनाला बळी पडले.त्यांच्या जाण्याने चळवळीला काही फरक पडत नाही.

अकाेला: वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविलेले डॉ. यशपाल भिंगे आणि अनिरुध्द बनकर असे दोन उमेदवार राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिले. भिंगे, बनकर हे राजकीय प्रलाेभनाला बळी पडले असून, या दाेघांचेही राजकारण शॉर्ट टाइम टर्मचे आहे आणि काॅंग्रेस, राष्ट्रवादीला भाडाेत्री नेत्यांचीच गरज पडते, असा टाेला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हाणला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकाेल्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ॲड. प्रकाश आंबेडकर बाेलत हाेते. ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडीने राज्यात सक्षम पयार्य उभा केला आहे. ही चळवळ बांधताना अनेक नेत्यांना घडविले. महाराष्ट्रासमाेर उभे केले. त्यांनी लाखालाखांच्या सभा घेतल्या; पण ते वंचितला साेडून गेले. त्यांच्या जाण्याने चळवळीला काही फरक पडत नाही. भगदाड तर मुळीच नाही. जे वंचितमध्ये असताना लाखांची सभा घेत हाेत ते दुसऱ्या पक्षात गेल्यावर कुचकामी ठरल्याचीच उदाहरणे आहेत. अशी मंडळी राजकीय प्रलाेभनाला बळी पडतात. त्यांचे राजकारणच मुळी शाॅर्ट टाइम टर्मसाठी असते. ती टर्म संपली की ते संपतात. अशी उदाहरणे आहेत, त्यामध्येच भिंगे, बनकर यांची गणती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारण