शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

भाजप सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करणारे - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 18:30 IST

फसवणूक करणाºया सरकारला हद्दपार करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मूर्तिजापूर येथील जाहीर सभेत केले.

मूर्तिजापूर : राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसुन सातत्याने शेतकºयांची फसवणूक करीत आहे. शेतकºयांप्रती आस्था नसलेल्या या सरकारने खोटी आश्वासने देऊन शेतकºयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाºया सरकारला हद्दपार करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मूर्तिजापूर येथील जाहीर सभेत केले.या शासनाने नोटबंदी करुन काळा पैसा बाहेर आला नाही उलट सामान्य माणसाला प्रचंड त्रास सहन करावा लागला. महाराष्ट्र हे उद्योजक राज्य असताना सुद्धा येथील तरुण बेरोजगार आहे. उलट येथील हजारो तरुणांना नोकरीतून कमी करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. हे राज्य आता तरुण पिढीच्या स्वाधीन करायचे आहे, यासाठीच जास्तीत जास्त तरुणांना उमेदवारी दिली आहे. यापुढे तरुण नेतृत्वाची भूमिका कृतीत आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा शेतकरीवर्ग आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळेच येथील शेतकरी आत्महत्या करीत असून, देशात महाराष्ट्र या बाबतीत एक नंबरवर पोहोचले आहे. वर्षात १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या. त्यानंतरही सरकार कुठलीच भूमिका घेताना दिसत नाही. घेतलेले पैसे परत करणाºयांची शेतकºयाची जात आहे. कर्ज वसुलीच्या माध्यमातून शासनच शासनच शेतकºयांवर दबाव आणत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी शासनावर केला. आमच्या सरकारने शेतकºयांना सरसकट कर्ज माफी दिली होती. या सरकारने केवळ ३१ टक्के शेतकºयांचा फायदा केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर