शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बहुजन क्रांती मोर्चाच्या ‘भारत बंद’च्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 13:50 IST

दोन प्रमुख मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाने गुरुवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: ‘व्हीव्हीपॅट’च्या कागदी मतपत्रिकांची शंभर टक्के मोजणी करा तसेच निवडणूक आयोगाने तयार केलेले ५६ सी, ५६ डी आणि ४९ एमए हे असंविधानिक नियम रद्द करा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाने गुरुवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले. या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देऊन गुरुवारी सायंकाळी आपली दुकाने काही काळाकरिता बंद ठेवली.मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या निर्देशनात भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. अकोल्यातदेखील राजेंद्र इंगोले यांच्या नेतृत्वात अशोक वाटिका येथून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. महाराणा प्रताप बागेजवळ सभा घेण्यात आली. या मार्गात येणाºया व्यापारी प्रतिष्ठानांना आंदोलकांनी विनंती करू न दुकान बंद करण्याचे आवाहन केले, तसेच आपल्या मागण्या समजावून सांगितल्या. दुकानदारांनी आपली दुकाने काही काळाकरिता बंद करू न आंदोलनाला प्रतिसाद दिला. अकोल्यात मुख्य शहरासह वाडेगाव, पातूर, बाळापूर येथून आंदोलनाला चांगला प्रतिसाद लाभला.

हे झाले होते सहभागीआंदोलनात सारंग निखाडे, मुरलीधर पखाले, स्वप्निल कुलट, करण तेलगोटे, प्रशीक आठवले, गौतम सिरसाट यांच्यासह भीम आर्मी, भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, भारतीय विद्यार्थी सेना, मूलनिवासी महिला संघ, इंडियन इंजिनिअर्स प्रोफेशन असोसिएशन, इंडियन लॉयर असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन