शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

पाणीटंचाईग्रस्त गावातील महिलांनी अडविली बच्चू कडू यांची गाडी

By नितिन गव्हाळे | Published: March 28, 2024 7:45 PM

खांबोरा गावात गेल्या एक महिन्यापासून पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही.

अकोला : बारुल्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न भीषण झाला असून, उगवा, पाळोदी, आगर व लगतच्या गावांमध्ये देखील पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाणीटंचाईच्या प्रश्नावर महिला आक्रमक झाल्या आहेत. पाळोदी येथे एका कार्यक्रमासाठी माजी पालकमंत्री बच्चू कडू जात असल्याचे पाहून, पाळोदी गावातील महिलांनी त्यांची चारचाकी गाडी अडवून पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. खांबोरा गावात गेल्या एक महिन्यापासून पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही.

अनेकदा संबंधित तसेच ग्रामसेवक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, मात्र तोडगा निघाला नाही. दरम्यान, अकोला तालुक्यातील ग्राम पाळोदी गावात एका कार्यक्रमासाठी आमदार बच्चू कडू जात होते. दरम्यान, उगवा फाट्यावर पाणीटंचाईग्रस्त गावातील महिलांनी त्यांना थांबवून पाणीटंचाईची समस्या दूर करण्याची मागणी या महिलांनी केली. यावेळी पालकमंत्री नसलो तरी पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतो, असे सांगत, आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना फोन लावून खांबोरा गावातील पाणीटंचाईची माहिती दिली आणि पिण्यासाठी पाणी नसल्याने, ग्रामस्थ व महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. तात्पुरत्या स्वरूपात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे, अशा सूचना बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAkolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई