शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

समविचारी पक्षाच्या आकांक्षा, महत्त्वाकांक्षा जास्त - कृपाशंकरसिंह मिश्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 2:33 PM

अकोला: लोकसभा-विधानसभा निवडणुकांसंदर्भात समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू आहे. समविचारी पक्षाच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा जास्त आहेत, हे दुर्भाग्य आहे. जर समविचारी पक्ष ऐकत नसेल, तर काँग्रेस अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करेल. काँग्रेसकडे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले अनेक उमेदवार आहेत, असे मत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकरसिंह मिश्रा यांनी व्यक्त केले.

अकोला: लोकसभा-विधानसभा निवडणुकांसंदर्भात समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू आहे. समविचारी पक्षाच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा जास्त आहेत, हे दुर्भाग्य आहे. जर समविचारी पक्ष ऐकत नसेल, तर काँग्रेस अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करेल. काँग्रेसकडे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले अनेक उमेदवार आहेत, असे मत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकरसिंह मिश्रा यांनी व्यक्त केले. एका सामाजिक कार्यासाठी रविवारी ते अकोल्यात आले असताना ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.समविचारी पक्ष नेत्यांशी वारंवार बोलून झाले आहे; मात्र त्यांच्या अवाजवी मागण्यांमुळे बोलणी थांबली आहे. त्यावर अद्याप पर्याय निघालेला नाही; मात्र जर बोलणीतून काही तथ्य निघतच नसेल, तर पुढे काय, म्हणून काँग्रेसने तयारी केलेली आहे. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची कोणतीही रणनीती नाही. राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेसाठी काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकांपेक्षाही जास्त जागा यंदा काँग्रेसला मिळणार आहेत. त्यातही महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असेही ते बोलले. सध्या देशाला आणि काँग्रेसला प्रियंका गांधींची आवश्यकता आहे. प्रियंका गांधींना कुणाची आवश्यकता नाही. राहुल गांधी यांना कुणी पंतप्रधान होण्यापासून रोखू शकत नाही, असेही ते बोलले. भाजप किंवा मोदींवर मात्र त्यांनी एका शब्दाने टीका केली नाही. काँग्रेस पुन्हा नव्या दमाने सत्तेत येईल, असा विश्वासही मिश्रा यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणKripashankar Singhकृपाशंकर सिंग