शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

आम्हाला नेमकं काय चुकतंय याचा विचार करावा लागेल- बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 3:53 PM

संगमनेर (जि. अहमदनगर): पाथर्डी तालुक्यातील शेतकºयाने केलेली आत्महत्या दुर्देवी आहे. लोकशाही आघाडी सरकार शेतकºयांना ताकद देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करीत आहे. शेतकरी कर्जमाफी योजना शेतकºयांना कोणताही त्रास होवू देता राबविली, ती सुुरू झाली आहे. शेतकºयांना दिलासा देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे,असे असतानाही शेतकºयांनी का आत्महत्या केली? आम्हाला नेमकं काय चुकतंय याचा विचार करावा लागेल, असे मत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

संगमनेर (जि. अहमदनगर): पाथर्डी तालुक्यातील शेतकºयाने केलेली आत्महत्या दुर्देवी आहे. लोकशाही आघाडी सरकार शेतकºयांना ताकद देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करीत आहे. शेतकरी कर्जमाफी योजना शेतकºयांना कोणताही त्रास होवू देता राबविली, ती सुुरू झाली आहे. शेतकºयांना दिलासा देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे,असे असतानाही शेतकºयांनी का आत्महत्या केली? आम्हाला नेमकं काय चुकतंय याचा विचार करावा लागेल, असे मत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. मंत्री थोरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केलेल्या काव्यवाचन कार्यक्रमात तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शेतकरी आत्महत्येवर कविता सादर केल्यानंतर दोन दिवसांनी काल रात्री या मुलाच्या वडिलांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. शेतकरी सरकारने मदत दिल्याशिवाय उभा राहू शकत नाही. तरीही शेतकºयांनी आपले मनोबल पक्के ठेऊन आणि समस्याना सामोरे जावे. कुटुंब आपल्या पाठीमागे आहे. हा विचार केला पाहिजे तर सरकार सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभे आहे. कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणीस सरकारने त्याचे विधेयकात रूपांतर करून कायदा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. न्यायालयात टिकेल असे आरक्षण मुस्लिम समाजाला देणार आहे. ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता हे आरक्षण देणार आहे. असेही थोरात म्हणाले.