शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मतदारांनो, लोकसभेच्या उमेदवाराला कर्तबगारी विचारा - सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:42 AM

लोकसभा निवडणुकीसाठी दोन महिन्याचा कालावधी हातात आहे़ ज्यांना खरोखरच लोकसभेची उमेदवारी करायची आहे, ते दोन महिन्यात दक्षिण मतदारसंघातील सातशेहून अधिक गावात पोहोचू शकतील काय?

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीसाठी दोन महिन्याचा कालावधी हातात आहे़ ज्यांना खरोखरच लोकसभेची उमेदवारी करायची आहे, ते दोन महिन्यात दक्षिण मतदारसंघातील सातशेहून अधिक गावात पोहोचू शकतील काय? असा सवाल करत पुढाऱ्यांचा आदेश आल्यानंतर त्यांनी दिलेल्या उमेदवाराचे कर्तृत्व, त्याची कर्तबगारी काय आहे, अशी विचारणा करा मगच मतदान करा, असे आवाहन डॉ़ सुजय विखे यांनी केले.शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर येथे बुधवारी झालेल्या सभेत विखे बोलत होते़ यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अजय रक्ताटे यांच्यासह निंबेनांदुर ढोरजळगाव, वाघोली, भातकुडगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते़ विखे म्हणाले, स्व़ बाळासाहेब विखे व स्व़ मारुतराव घुले यांनी पाहिलेले सहकाराचे स्वप्न जोपासण्याचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत आहे़ मागील तीन वर्षात मी दक्षिणेतील ४०० हून अधिक गावांना भेटी दिल्या़ या मतदासंघात २९ आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ५७ हजारहून अधिक रुग्णांची आरोग्य सेवा केली़आपण कधीही ताकाला जाऊन भांडं लपवत नाही़ लोकसभा निवडणूक लढवणारच आणि जिंकणार, अशी भूमिका सातत्याने गेली तीन वर्षे लोकांसमोर मांडत आहे, असे विखे म्हणाले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर