शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

अहमदनगर शहरात अभूतपूर्व शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:37 PM

अहमदनगर शहरामध्ये सकाळी सातपासूनच अभूतपूर्व शांतता पसरली आहे. दिवस उजाडला तरी माणसांची धावाधाव नव्हती की वाहनांचे आवाजही येत नव्हते. रस्ते अगदी निर्मनुष्य होते. एकही वाहन येताना किंवा जाताना दिसले नाही.

अहमदनगर : शहरामध्ये सकाळी सातपासूनच अभूतपूर्व शांतता पसरली आहे. दिवस उजाडला तरी माणसांची धावाधाव नव्हती की वाहनांचे आवाजही येत नव्हते. रस्ते अगदी निर्मनुष्य होते. एकही वाहन येताना किंवा जाताना दिसले नाही. काही अंतरावर ठरावीक पोलीस मात्र कर्तव्य बजावताना दिसत आहेत. सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पसरलेला आहे. सकाळी सातपासून दुपारपर्यंत ही शांतता कायम आहे.शहरात सर्वात जास्त वर्दळ असलेले औरंगाबाद रोड, नगर-मनमाड रोड, दिल्लीगेट, वाडिया पार्क, बसस्थानक परिसरातमध्ये एकही व्यक्ती रस्त्यावर आढळून आलेला नाही. कोरोनाविरोधातील या लढाईत सर्व नगरकर एकाच जागेवर घरात बसून आहेत. घरामध्ये प्रथमच कुटुंबियांसोबत एकत्र नांदत आहेत. रस्त्यावर फक्त पोलीस दिसत आहेत. कोणी दिसला तर त्याला ते परत घरी पाठवित आहेत. वर्दळीच्या रस्त्यांवर शांतता पसरली आहे. दुकाने, हॉटेल, पान टपºया, चहाचे स्टॉल तर दोन दिवसांपासून नगरमध्ये बंद आहेत. मात्र रस्त्यावर दिसणारे वाहने मात्र कुठेच दिसेनाशी झाली आहेत. सर्वत्र शांतता पसरलेली आहे. सकाळी ‘लोकमत’ने दिल्लीगेट, पाईपलाईन, बसस्थानक परिसराचा आढावा घेतला असता एकाही ठिकाणी माणूस आढळून आलेला नाही. कुठेही कसलाही आवाज नाही. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य