शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

वृक्षदान हीच चळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:33 AM

पाथर्डी : रक्तदानाप्रमाणेच वृक्षदान हा एक चांगला सामाजिक‍ उपक्रम आहे. तो प्रत्येक गावामध्ये राबविण्याची गरज असून, ...

पाथर्डी : रक्तदानाप्रमाणेच वृक्षदान हा एक चांगला सामाजिक‍ उपक्रम आहे. तो प्रत्येक गावामध्ये राबविण्याची गरज असून, याचीही चळवळ होणे गरजेचे आहे, असे मत भाजपचे नेते गोकुळ दौंड यांनी केले. कळसपिंप्री (ता.पाथर्डी) येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, आमदार मोनिका राजळे यांच्या वाढदिवसानिमित्तच्या वृक्षदान कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी १०१ केशर जातीच्या आंबा रोपांचे वाटपाचे वाटप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.

यावेळी सेवा संस्थेचे अध्यक्ष नवनाथ भवार, टाकळीमानूरचे सरपंच शुभम गाडे, वृद्धेश्वरचे संचालक बाबासाहेब किलबिले, कोरडगाव सेवा संस्थेचे अध्यक्ष नारायणराव काकडे, युवानेते दिगंबर भवार, उपसरपंच संजय पवार, भानुदास शेळके, दत्तात्रय गणगे, बाबासाहेब मिसाळ, शिवाजीराव मिसाळ, शिवाजी शेळके, अमीन शेख, लक्ष्मण तरटे, महादेव भराट, सुभाष गाडे, दादासाहेब मापारे, मुरलीधर येढे, नरहरी शेळके, लक्ष्मण तरटे आदी उपस्थित होते.