शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

आयात शुल्कवाढीने साखर उद्योगाला दिलासा

By admin | Published: June 27, 2014 11:09 PM

कोपरगाव : साखर कारखान्यांना बिनव्याजी ४४०० कोटी रूपयांचे कर्ज देण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय साखर उद्योगासाठी अच्छे दिन येणार असल्याचा संकेत आहे़

कोपरगाव : साखर कारखान्यांना बिनव्याजी ४४०० कोटी रूपयांचे कर्ज देण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय साखर उद्योगासाठी अच्छे दिन येणार असल्याचा संकेत आहे़ साखरेच्या आयातीवरील शुल्कात १५ टक्क्यांवरून ४० टक्के वाढ केल्यामुळे ऊस उत्पादकांनाही त्याचा भविष्यात फायदा होईल, असे आ़ अशोक काळे यांनी व्यक्त केले़साखर उद्योग संकटात असताना केंद्र सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आहे़ कर्जाच्या भारामुळे अनेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ बहुतेक कारखान्यांना कर्जामुळे ऊस उत्पादकांना मनासारखा भाव देता येत नाही़ म्हणूनच कर्जाच्या परतफेडीची मुदत तीनवरून पाच वर्षे करण्याची आवश्यकता होती़ केंद्राने ती पूर्ण केल्यामुळे कारखान्यांचे अर्थकारण सुधारण्यास मदत होईल, असे आ़ काळे म्हणाले़आयात शुल्कातील वाढीमुळे देशांतर्गत साखरेला उठाव मिळेल़ पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण पाच वरून दहा टक्के करण्याच्या परवानगीमुळे साखर उद्योगाला नव्याने उभारी मिळेल़ अत्यंत सकारात्मक अशा या निर्णयांचा ऊस उत्पादकांनाही मोठ्या प्रमाणावर फायदा मिळून त्यांची आर्थिक भरभराट होईल़ अर्थात या निर्णयामुळे साखरेचे भाव काही प्रमाणात वाढतीलही, पण भविष्यात ते स्थीर राहुन सर्वसामान्यांनाच त्याचा फायदा होईल, असे काळे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)