शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

 पारनेरमध्ये फळबागा, हरितगृहाचे पंचनामे;  शेतक-यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 4:53 PM

पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने फळबागांसह हरितगृहांचे नुकसान झाले आहे. येथील नुकसानीचे प्रशासनाच्या त्रिसदस्यीय समितीने पंचनामे केले. शेतक-यांना आता मदतीची प्रतीक्षा आहे.

निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने फळबागांसह हरितगृहांचे नुकसान झाले आहे. येथील नुकसानीचे प्रशासनाच्या त्रिसदस्यीय समितीने पंचनामे केले. शेतक-यांना आता मदतीची प्रतीक्षा आहे.

निघोज पसिरात वादळी पावसाने फळबागांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये डाळिंब, द्राक्षे, पपई, सीताफळ आदी बागांचे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी बाबाजी तनपुरे यांच्या हरितगृहाचे मोठे नुकसान झाले. पॉलिथीन पेपर वादळाने उडून गेल्याने हरितगृहाचे नुकसान झाले आहे.

 मंडळाधिकारी दत्तात्रय शेकटकर, तलाठी विनायक निंबाळकर, मंडळ कृषी अधिकारी व्ही. आर. थोरे, सहायक कृषी अधिकारी एच. व्ही. गाडीलकर, एस. पी. गायकवाड, एस. आर. गोरे, एस. सी. भालेराव, ए. बी. बनकर, ग्रामसेवक डी. जे. वाळके आदींनी निघोज मंडळातील ४० गावातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले आहेत. शेतक-यांना आता मदतीची अपेक्षा आहे.

पारनेर तालुक्यातील कोणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहु नये असा प्रशासनाचा उद्देश आहे. कोणाच्या नुकसानीचे पंचनामे राहिले असतील तर त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र