शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

विरोधकांना साकळाई पाणी योजनाच माहित नाही : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 1:06 PM

तालुक्यातील साकळाई पाणी योजनेबाबत मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तूस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती़

अहमदनगर : तालुक्यातील साकळाई पाणी योजनेबाबत मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तूस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती़ त्यांनीच तालुक्यात येऊन पाणी योजनेबाबत बोलावे, असा अग्रह होता़ आता मुख्यमंत्रीच वाळकीत येत असून, त्यांच्या समोर सकाळाई पाणी योजनेचा प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांनी वाळकी येथे शनिवारी झालेल्या सभेत दिले़महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाळकी येथे मंगळवारी (दि. १६)होत असलेल्या सभेच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते़ यावेळी माजीमंत्री बबनराव पाचपुते, दिलीप भालसिंग, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, राजेंद्र भगत, दीपक कार्ले, नगरसेवक योगिराज गाडे, रवींद्र कडूस, रवींद्र भापकर, शरद बोठे, रमाकांत बोठे, प्रवीण कोकाटे, मनोज कोकाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. विरोधकांना साकळाई पाणी योजनेचा प्रश्नच माहिती नाही, या राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी केलेल्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले़ ते म्हणाले, की तालुक्यातील साकळाई पाणी योजनेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या योजनेतील अडथळा त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता़ त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी साकळाई पाणी योजनेच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. पण, विरोधी उमेदवार साकळाई योजना पूर्णपणे मार्गी लागली असून, यावर आता फक्त मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी आहे, असे सांगत आहेत. नेमकी वस्तुस्थिती महायुतीच्या कार्यकर्त्यांसह या तालुक्यातील सामान्य माणसाला कळली पाहिजे, आणि मुख्यमंत्र्यांनीच साकळाई योजनेबाबत तालुक्यात येऊन भाष्य करावे, असा आग्रह आपला होता. मुख्यमंत्र्यांनी सभेस येण्याचे मान्य केल्यामुळे साकळाई योजनेबाबता मुख्यमंत्री बोलतील, असा विश्वास यावेळी विखे यांनी व्यक्त केला़पाणीप्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार- पाचपुतेश्रीगोंदा तालुक्याची औद्योगिक वसाहत असेल किंवा या भागाच्या प्रलंबित पाणी योजनांसाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितले़ ते म्हणाले, निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्यात आता डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक सभेनंतर आता मुख्यमंत्र्यांची सभा महायुतीच्या प्रचारासाठी निर्णायक ठरेल असे पाचपुते म्हणाले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019